Japan Earthquake : जपानमध्ये ७.६ ‘रिक्टर स्केल’चा भूकंप : सुनामीची चेतावणी

यासह ‘जनतेने किनारी भाग सोडून इमारतीच्या वरच्या भागावर किंवा उंच ठिकाणी आश्रय घ्यावा’, असे आवाहनही जपान सरकारकडून करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील ७२ गावांना दरडी कोसळण्याचा धोका !

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, तसेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या सरकारी यंत्रणांनी जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण केले होते. त्या अन्वये जिल्ह्यातील ७२ गावांना दरडी कोसळण्याचा धोका आहे.

China Earthquake : चीनमधील भूकंपामध्ये आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू !

या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.२ इतकी होती. या भूकंपामुळे पाणी आणि वीजेच्या तारा यांची मोठी हानी झाली.

Tamilnadu Heavy Rains : तमिळनाडूत मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती : ४ जिल्ह्यांतील शाळांना सुटी !

पूरसदृश परिस्थिती पहाता या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आपत्ती निवारण दलाचे २५० सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

तमिळनाडूमध्ये मिचाँग चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस

चेन्नई शहरामध्ये अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती
विमानतळावरील विमान वाहतूक बंद  

Man Made Land Sliding : सत्तरी (गोवा) येथे झालेल्या भूस्खलनाला मानवनिर्मित कृतीही उत्तरदायी !

जुलै २०२१ मध्ये झालेल्या भूस्खलनानंतर त्याचे कारण आणि यापुढे अशा घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना शोधून काढण्यासाठी सरकारने या समितीची स्थापना केली होती.

मराठवाड्यातील १०७ मंडळांत अवकाळी पावसामुळे १० सहस्र हेक्टरहून अधिक पिकांची हानी !

२६ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या पावसाने या विभागातील १० सहस्र हेक्टरहून अधिक पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषीतज्ञांनी व्यक्त केला आहे. एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात ४ सहस्र हेक्टरहून अधिक हानी झाली आहे.

सातारा येथे अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत !

पाण्यासमवेत गाळ वाहून आल्यामुळे नागरिकांच्या घरात घोट्याएवढा चिखल साचला होता. सातारा शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा करणार्‍या कोटेश्वर टाकीमध्ये बाजूच्या ओढ्याचे पाणी शिरल्यामुळे सकाळी पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

प्रथमोपचार : काळाची गरज !

सध्‍याच्‍या धकाधकी आणि गतीमान जीवनात कोणती परिस्‍थिती कुणावर केव्‍हा होईल ? याची शाश्‍वती देता येत नाही. किरकोळ दुखापत असो वा जीवघेणी परिस्‍थिती, त्‍या प्रसंगात सतर्क राहून योग्‍य कृती करणे अत्‍यंत आवश्‍यक असते.

नैसर्गिक आपत्तींचा सामना कसा करावा ?

नैसर्गिक आपत्ती किंवा आतंकवादी आक्रमणांच्या वेळी राष्ट्रकर्तव्याची जाण असणारेच भावनाशील न होता तत्परतेने साहाय्य करतात. राष्ट्रकर्तव्याची जाण सर्वांमध्ये निर्माण होण्यासाठी आतापासूनच प्रबोधन आणि जनजागृती करायला हवी. यासह भगवंताची भक्ती आणि साधना केल्यास आपत्काळातून तरून जाता येईल.