अशा आतंकवादप्रेमींनाही कारागृहात डांबा !

अशा आतंकवादप्रेमींनाही कारागृहात डांबा !

प्रत्येक काश्मिरीवर बोटे रोखली जात आहेत. यासाठी उत्तरदायींना विचारा की, या डॉक्टरांना (बाँबस्फोटातील आरोपींना) हा मार्ग का स्वीकारावा लागला ? कारण काय होते ?, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देहली बाँबस्फोटावरून केले.

पाकिस्तानसाठी काम करणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला शिक्षा सुनावणारे काश्मीर उच्च न्यायालय !

पाकिस्तानसाठी काम करणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला शिक्षा सुनावणारे काश्मीर उच्च न्यायालय !

‘महंमद इब्राहिम या काश्मीर पोलीस दलातील कर्मचार्‍याने पाकिस्तानी जिहादी आतंकवाद्याला काश्मीरमध्ये आणले. त्यानंतर त्याला भारतीय सैनिकाचा हरवलेला गणवेश चढवून जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गाडीमध्ये बसवले.

India Slams Turkiye : संयुक्त राष्ट्रांच्या नियमांनुसार सायप्रस वाद सोडवा !

India Slams Turkiye : संयुक्त राष्ट्रांच्या नियमांनुसार सायप्रस वाद सोडवा !

तुर्कीयेने उत्तर सायप्रसवर मिळवले आहे अवैध नियंत्रण !

(म्हणे) ‘पाकने भारताविरुद्धच्या संघर्षात विजय मिळवला असून आता आम्हाला शांतता हवी आहे !’ – Shehbaz Sharif

(म्हणे) ‘पाकने भारताविरुद्धच्या संघर्षात विजय मिळवला असून आता आम्हाला शांतता हवी आहे !’ – Shehbaz Sharif

याला म्हणतात ‘खोटे बोल; पण रेटून बोल’ ! इतका निलाजरा देश आणि त्यांचे प्रमुख या जगात दुसरे कुणीच नसेल !

US On Kashmir : काश्मीर सूत्रावर मध्यस्थीस अमेरिकेचा नकार !

US On Kashmir : काश्मीर सूत्रावर मध्यस्थीस अमेरिकेचा नकार !

काश्मीर हे भारत आणि पाकिस्तान यांचे आपापसांतील सूत्र असल्याची भूमिका !
कुणी साहाय्य मागितल्यास ते करण्याची सिद्धता !

विस्थापित काश्मिरी हिंदूंना सरकारी नोकर्‍यांतील वयोमर्यादेत सूट नाही !

विस्थापित काश्मिरी हिंदूंना सरकारी नोकर्‍यांतील वयोमर्यादेत सूट नाही !

सर्वाेच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
धोरणामत्मक विषय असल्याने न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास दिला नकार

काश्मिरी जनतेच्या मानसिकतेत खरेच परिवर्तन झाले आहे का ?

काश्मिरी जनतेच्या मानसिकतेत खरेच परिवर्तन झाले आहे का ?

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० कायमस्वरूपी रहित केलेले असून हा प्रदेश संपूर्णतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. राष्ट्रद्रोह्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी प्रत्येक राष्ट्रप्रेमींची मागणी आहे.

संपादकीय : अशोकस्तंभामुळे धर्मांध चवताळले !

संपादकीय : अशोकस्तंभामुळे धर्मांध चवताळले !

हजरतबल दर्ग्यात झालेल्या अशोकचिन्हाच्या विटंबनेच्या प्रकरणी सरकारने कठोर कारवाई करून राष्ट्रभावना जपाव्यात !

काश्मीर अजूनही धुमसत आहे !

काश्मीर अजूनही धुमसत आहे !

राज्यघटनेचे कलम ३७० (जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम) निष्प्रभ होऊन (रहित करून) ६ वर्षे झाली आहेत. १५ वर्षांच्या अधिवास धोरणाद्वारे लवकरच होणार्‍या भ्रष्ट पुनर्वसनाची पर्वा करू नका.

संपादकीय : काश्मीर, मुर्शिदाबाद अन् भारत !

संपादकीय : काश्मीर, मुर्शिदाबाद अन् भारत !

वक्फ कायद्यातील सुधारणांना विरोध करण्यासाठी बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात मुसलमानांनी हिंसक कारवाया केल्या. या जिल्ह्यातील बेटबोना गावातील हिंदूंवर आक्रमण करून मुसलमानांनी हिंदूंची घरे जाळली.