UP Terriorists Arrested : उत्तरप्रदेशातून ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक
भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करणार्या पाकला भारत कधी धडा शिकवणार ?
भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करणार्या पाकला भारत कधी धडा शिकवणार ?
भारतातील काश्मिरात महागाईचा दर येथील तुलनेत अल्प आहे. तेथे नोकर्याही आहेत. आमचे पाकिस्तानी आपापसांत लढून मरत आहेत.’
भारताची अखंडता टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणार्या पंतप्रधानांप्रमाणे सर्वांनीच राष्ट्रहितार्थ कृतीशील व्हावे !
नुसता संकल्प दिन साजरा करून काय उपयोग ? हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी बिलाल अहमद भट याला सुरक्षादलांनी ठार मारले. तो गेल्या वर्षभरात सैनिक, स्थलांतरित कामगार आणि काश्मिरी हिंदू यांच्या हत्यांमध्ये सहभागी होता.
इस्लामी संघटनांना ‘आतंकवादी’ घोषित करून त्यांच्यावर बंदी घालणे हा एक टप्पा आहे; मात्र त्यांच्या कारवाया मोडून काढून संघटना पूर्ण नष्ट करणे आवश्यक आहे.
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ‘बाणेदार भारताने तेथील कलम ३७० हटवल्याने आणि आता तो पाकव्याप्त काश्मीरवरही नियंत्रण मिळवेल कि काय ?’, या धास्तीनेच पाकचे सैन्यदलप्रमुख अमेरिकेत विनवणी करत आहेत, हे लक्षात घ्या !
खलिस्तानचा विषय अनेक वर्षांपासून देशात चर्चिला जात आहे. पंजाबला भारतापासून तोडण्याचा प्रयत्नही वारंवार होत आहे. ‘खलिस्तान’ बनवण्याच्या षड्यंत्राला भारत स्वतंत्र झाल्यापासून प्रारंभ झाला…
कुपवाडा (जम्मू-काश्मीर) येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण ७ नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मराठा बटालियन असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली.
‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने नेहमी आकांडतांडव करणार्या तथाकथित जन्महिंदूंना हिंदूंचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य मात्र कधीही मान्य होत नाही.