गोव्‍यातील धार्मिक सलोखा बिघडवणार्‍या चर्चने गोमंतकियांची क्षमा मागावी !

सलग ४५० वर्षे पोर्तुगीज सत्तेच्‍या खांद्याला खांदा लावून गोव्‍यातील धर्मांतरित नवख्रिस्‍ती आणि हिंदूंना ‘इन्‍क्‍विझिशन’द्वारे (धर्माच्‍छळाद्वारे) जिवंत जाळण्‍यापासून ते राक्षसी मार्गांनी छळ करण्‍याच्‍या ‘होली’ (पवित्र) क्रूरकर्मात पुढाकार घेऊन..

नूंह (हरियाणा) येथील दंगल आणि असुरक्षित हिंदू !

‘आधी काश्‍मीर जळले, बंगाल जळले, मणीपूर जळले, मेघालय जळले, मिझोरम जळले आणि आता हरियाणा जळत आहे. शिवभक्‍त कावड घेऊन जात असतांना त्‍यांच्‍यावर दगडफेक करण्‍यात आली, गोळीबार करण्‍यात आला, वाहने जाळण्‍यात आली ..

इतिहासाचा विपर्यास करून खोटे कथानक रचले जात आहे ! – रघुजी आंग्रे, सरखेल कान्‍होजी आंग्रे यांचे वंशज

‘ज्ञानपीठ’ पुरस्‍कारप्राप्‍त भालचंद्र नेमाडे, माजी न्‍यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील आणि ब्रिगेडी हे इतिहासाविषयी खोटी कथानके रचत स्‍वतःची मुक्‍ताफळे उधळत असतात. नेमाडेंसारखी माणसे इतिहासाचा विपर्यास करून खोटे कथानक (नॅरेटिव्‍ह) रचत असतात.

हिंदु दुकानदाराचा १० लाख रुपयांचा कपड्यांचा माल लुटून दुकान पेटवले !

हिंदूंच्या जलाभिषेक यात्रेवर आक्रमण करणार्‍या घटनेला आता ८ दिवस झाले असून धर्मांध मुसलमानांच्या कृत्यांचा घटनाक्रम बाहेर येत आहे. हे आक्रमण पूर्णत: पूर्वनियोजित असल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागत आहेत.

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे विद्यार्थिनींची अश्‍लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित !

‘याविषयी कुणाला सांगितल्यास आणखी छायाचित्रे प्रसारित करणार’, अशी धमकी दिली आहे. एवढेच नव्हे, तर या टोळीने पोलिसांना उद्देशून ‘तुमच्यात धमक असेल, तर आम्हाला शोधून दाखवा. जय टिपू सुल्तान’,  अशी पोस्ट प्रसारित केल्याचे समजते.

शिरोली (कोल्हापूर) येथे हिंदु फळविक्रेत्यास धर्मांध मुसलमानांकडून मारहाण  !

शिरोली फाट्यावर फळविक्रीचा व्यवसाय करणार्‍या एका हिंदु फळविक्रेत्यास ३ ऑगस्टला रात्री १०.३० वाजता धर्मांध मुसलमानांनी बेदम मारहाण केली. ‘तू बाहेरून आला आहेस. तुला मारून टाकतो’, अशी धमकी त्यांनी हिंदु विक्रेत्यास दिली.

मुंबईमध्‍ये विसर्जनासाठी ३०८ कृत्रिम तलाव उभारणार !

‘कृत्रिम तलाव’ ही धर्मविरोधी संकल्‍पना असल्‍याने तिचा अवलंब करण्‍यापेक्षा वहात्‍या पाण्‍यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि धर्माचरण करावे !

 ख्रिस्ती कुकी आतंकवादी प्रतिदिन हिंदु मैतेई समुदायावर करत आहेत गोळीबार !

मणीपूर येथील हिंसाचारामागे कुकी आतंकवादी, अमली पदार्थांची तस्करी करणारे आतंकवादी आणि म्यानमारमधून फूस लावणार्‍या शक्ती आहेत. हे लक्षात घेऊन आता भारताने अशांवर कठोर कारवाई करण्याची नितांत आवश्यकता आहे !

‘हलाल जिहाद’विषयी बहुसंख्‍य हिंदू निद्रिस्‍तच !

इंदूर (मध्‍यप्रदेश) येथे प्रसार करतांना असे लक्षात आले की, ‘हलाल जिहाद’विषयी बहुतेक हिंदूंना काहीही माहिती नाही. अगदी सनदी लेखापाल, अधिवक्‍ते, आधुनिक वैद्य यांनाही याची जराही कल्‍पना नाही.

कासरगोड (केरळ) येथे मुस्लिम लीगच्या मोर्च्यामध्ये हिंदूंना जिवंत जाळण्याच्या धमक्या !

या घटनेविषयी देशातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, एम्.आय.एम्., माकप आदी राजकीय पक्ष यांनी मौन बागळले आहे, हे लक्षात घ्या !