मंदिरांच्या प्रांगणात रा.स्व. संघासह अन्य संघटनांच्या कार्यक्रमांवर बंदी !
मंदिरे सरकारच्या नियंत्रणात असल्यावर काय होते, याचे हे एक मोठे उदाहरण ! केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहून मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्यासाठी कायदा आणावा, असेच हिंदूंना वाटते !