तुळजापूर (धाराशिव) मंदिरातील सशुल्क दर्शन बंद करण्याची मागणी !

अशी मागणी भाविकांना का करावी लागते ? मंदिरात योग्य नियम असण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

मंदिरांचे सरकारीकरण नकोच !

मंदिरांचे सरकारीकरण करून मोठा धर्मद्रोह सरकारी विश्‍वस्‍तांकडून होत आहे. यास्‍तव सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या या निकालाचा लाभ देशभरातील सरकारीकरण झालेल्‍या हिंदु मंदिरांनी उठवून ती भक्‍तांच्‍या हाती पुन्‍हा येण्‍यासाठी कंबर कसण्‍याची धर्मसेवा करायला हवी हे निश्‍चित !

भारत ‘हिंदु राष्‍ट्र’ झाल्‍यावरच प्राचीन सनातन धर्माचे रक्षण होणे शक्‍य !

काश्‍मीर खोर्‍यामध्‍ये मुसलमान ९८ टक्‍के आहेत, परंतु तिथे मुसलमानांना अल्‍पसंख्‍यांकांचे अधिकार आहेत, हे पाहून आश्‍चर्य वाटेल. तिथे असलेल्‍या १ टक्‍का हिंदूंना अल्‍पसंख्‍यांकांचे अधिकार नाहीत.

असे संपूर्ण देशात करून मंदिरे सरकारीकरणमुक्‍त करावीत !

‘आम्‍ही तमिळनाडूत सत्तेत येताच राज्‍यांतील सहस्र मंदिरांचे सरकारीकरण करणारे  ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी मंत्रालय’ रहित करू’, असे आश्‍वासन भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्‍यक्ष के. अण्‍णामलाई यांनी दिले.

HR & CE ministry BJP Tamilnadu : तामिळनाडूत निवडून आल्यास हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी मंत्रालय बंद करू ! – भाजप

राज्यातील भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी भाजप सत्तेत आल्यास काय करेल?, यावर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. श्रीरंगम् येथील फेरीच्या वेळी त्यांनी घोषणा केली की, आम्ही सत्तेत येताच ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी मंत्रालय’ रहित करू.

‘जोगणभावी कुंडा’तील पाणी आणि कुंड परिसर स्‍वच्‍छ न केल्‍यास धार्मिक विधीवर बहिष्‍कार !

लाखो भाविक ज्‍या कुंडात स्नान करतात ते कुंड वर्षानुवर्षे अस्‍वच्‍छ असणे आणि त्‍यासाठी विधीवर बहिष्‍कार घालण्‍याची वेळ येणे, हे प्रशासकीय व्‍यवस्‍थेसाठी लज्‍जास्‍पद आहे !

महाराष्ट्रातील प्रमुख ४० मंदिरांना वार्षिक १ सहस्र कोटी रुपयांचे दान !

सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये घोटाळे झालेले आहेत. हे रोखण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक ! 

आंध्रप्रदेशमध्ये मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्यासाठी ‘आझाद हिंद बोर्डा’ची स्थापना !

मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात हे बोर्ड कार्य करणार आहेत. या बोर्डाच्या माध्यमातून आंध्रप्रदेशमधील मंदिरांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

हिंदु मंदिरे सरकारीकरणातून मुक्‍त करण्‍याची आवश्‍यकता !

हिंदु धर्माची कोट्यवधी रुपयांची संपत्ती हिंदु धर्माच्‍याच विरोधात वापरली जात आहे. ही दयनीय वस्‍तूस्‍थिती आहे. यासाठीही हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त करावी लागतील.

मंदिरांच्या प्रांगणात रा.स्व. संघासह अन्य संघटनांच्या कार्यक्रमांवर बंदी !

मंदिरे सरकारच्या नियंत्रणात असल्यावर काय होते, याचे हे एक मोठे उदाहरण ! केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहून मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्यासाठी कायदा आणावा, असेच हिंदूंना वाटते !