पाकिस्तान कराची बंदर पुढील ५० वर्षांसाठी संयुक्त अरब अमिरातला देण्याची शक्यता
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची शहरातील बंदरावर पुढील ५० वर्षांसाठी संयुक्त अरब अमिरातचे नियंत्रण असणार आहे.
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची शहरातील बंदरावर पुढील ५० वर्षांसाठी संयुक्त अरब अमिरातचे नियंत्रण असणार आहे.
मुंबई महापालिकेने ऑक्टोबर २०२२ मध्ये सुजित पाटकर यांच्या ‘लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस’ला ५ कोविड केंद्रांचे कंत्राट दिले होते; मात्र मुंबई महापालिकेने कंत्राट दिले, त्या वेळी हे आस्थापन अस्तित्वात नव्हते, तसेच ती नोंदणीकृत फर्म नसल्याचाही आरोप आहे.
आज सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळला आहे. याविषयी सर्वजण नाराज आहेत; पण त्याविषयी काय करता येईल, हे ठाऊक नसल्यामुळे ते अडकतात आणि भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग बनतात.
कुठल्याही प्रकारची मोहीम राबवण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी धनाची आवश्यकता असते. धनाच्या माध्यमातून संघर्ष चालू केला जाऊ शकतो, त्याला पाठिंबा दिला जाऊ शकतो. हिंदूंनी ‘डिजिटल’ अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून ती उभारली पाहिजे.
भारतात राज्यघटनेने सर्वांना स्वातंत्र्य दिलेले असतांनाही हिंदूंवर केल्या जाणार्या हलालसक्तीच्या विरोधात, तसेच हलालच्या नावे चालू असणार्या समांतर अर्थव्यवस्थेच्या विरोधात कृती होणे आवश्यक आहे.
‘हलाल’च्या माध्यमातून हिंदूंच्या विरोधात ‘अर्थव्यवस्था’ निर्माण झाली आहे. यामुळे राष्ट्र आणि हिंदु धर्मविरोधी शक्तींचे जाळे संपूर्ण देशभर पसरले आहे. या संकटाच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंनी जातींमधील भेद विसरून एकत्र यायला हवे.
सौ. अमृता फडणवीस यांना ‘ब्लॅकमेल’ करणार्या अनिल जयसिंघानी याची अनुमाने ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ‘ईडी’ने पी.एम्.एल्. प्रकरणी ही कारवाई केली आहे.
नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चमूने ही कारवाई केली. (भ्रष्टाचाराची कीड कधी समूळ नष्ट होणार ?)
या गुन्ह्यांत सरकारी विभागातील अधिकार्यांसह एकूण आरोपींची संख्या ७० आहे. एकाही गुन्ह्यामध्ये न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आलेले नाही. ४९ गुन्हे हे तपासाधीन आहेत. गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या ११ ने वाढली आहे.
‘कुंपणच शेत खाते’ ही म्हण सार्थ ठरवणारे बँकेचे रोखपाल ! अशांना कायमचे कारागृहात ठेवले, तरच अशा समस्यांना थोडा तरी आळा बसेल !