शेतकर्यांची फसवणूक करणार्यांवर गुन्हे नोंद करा ! – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, सिंधुदुर्ग
खरीप हंगामासाठी शेतकर्यांना वेळेत खते आणि बियाणे उपलब्ध होतील, याविषयी कृषी विभागाने दक्ष रहावे. सेंद्रीय खतांच्या नावाने माती विकणार्यांवर, तसेच बी-बियाण्यांमध्ये शेतकर्यांची फसवणूक करणार्यांवर गुन्हे नोंद करावेत