१५ जानेवारीला ‘सिद्धगिरी हॉस्पिटल’ येथे अत्याधुनिक ‘एम्.आर्.आय.’ आणि ‘कॅथ-लॅब’चा लोकार्पण सोहळा ! – डॉ. शिवशंकर मरजक्के, रुग्णालयाचे संचालक

१५ जानेवारीला ‘सिद्धगिरी हॉस्पिटल’ येथे अत्याधुनिक ‘एम्.आर्.आय.’ आणि ‘कॅथ-लॅब’चा लोकार्पण सोहळा ! – डॉ. शिवशंकर मरजक्के, रुग्णालयाचे संचालक

‘‘आता ही सेवा रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वानुसार इतरत्र असणार्‍या सध्याच्या प्रास्ताविक दरापेक्षा ४० टक्के अल्प दरात आणि २४ घंटे उपलब्ध !’’

जैन पंथियांचे श्रद्धास्थान सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करा ! – उमेश गांधी, हिंदु महासभा

जैन पंथियांचे श्रद्धास्थान सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करा ! – उमेश गांधी, हिंदु महासभा

सरकारच्या या निर्णयामुळे अहिंसावादी जैन पंथियांना संपूर्ण भारतामध्ये मोर्चे काढून निषेध आंदोलने करावी लागली. त्यामुळे केवळ जैन पंथियांच्याच नव्हे, तर कोणत्याही धार्मिक स्थळांचे महत्त्व जाणून घेऊन सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे.

विकृत पोर्तुगिजांचा गोवा मुक्तीनंतर आजही उदोउदो केला जात आहे, हे दुर्दैवी  ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

विकृत पोर्तुगिजांचा गोवा मुक्तीनंतर आजही उदोउदो केला जात आहे, हे दुर्दैवी  ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

आल्त-पर्वरी येथील श्री रामवडेश्वर संस्थान येथे १८ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .

जे.एन्.यु. विद्यापिठाच्या भिंतींवर लिहिलेल्या जातीद्वेषवाचक धमक्यांच्या विरोधात कारवाई करा !

जे.एन्.यु. विद्यापिठाच्या भिंतींवर लिहिलेल्या जातीद्वेषवाचक धमक्यांच्या विरोधात कारवाई करा !

विद्यापिठात शिकणार्‍या आणि हिंदु समाजाचा घटक असणार्‍या ब्राह्मण, तसेच वैश्य समाजाच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाऊ नये, याची दक्षता विद्यापिठाकडून घेण्यात यावी.

कृष्णनीती वापरूनच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

कृष्णनीती वापरूनच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

‘मी प्रयत्न करीन, मगच देव माझ्या मागे उभा राहील’, हे लक्षात घेऊन हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत. अत्याचारांच्या विरोधात स्वतः आवाज उठवा. अधर्माच्या नाशासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेईलच; परंतु त्यासाठी स्वतः धर्मावरील आघातांच्या विरोधात उभे रहा.

आज रत्नागिरी येथे हिंदु राष्ट्र -जागृती सभा !

आज रत्नागिरी येथे हिंदु राष्ट्र -जागृती सभा !

‘‘हिंदूंचे राष्ट्र आणि धर्म यांसंबंधीचे प्रबोधन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती जे कार्य करत आहेत, ते खूपच चांगले आहे. माझे ३ डिसेंबर या दिवशी रत्नागिरी येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला आशीर्वाद आहेत.’’ – प.पू. कानिफनाथ महाराज

हिंदु राष्ट्र-जागृती सभा हे हिंदूंना धर्माचरण शिकवणारे एकमेव व्यासपीठ ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

हिंदु राष्ट्र-जागृती सभा हे हिंदूंना धर्माचरण शिकवणारे एकमेव व्यासपीठ ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

हिंदूंना धर्मशिक्षण आणि धर्माचरण कसे ? अन् का करायला हवे ? हे सांगण्यासाठी एकमेव व्यासपीठ म्हणजे हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! हे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अनेक वर्षे नियमित करत आहेत; म्हणून हिंदूंमध्ये जागृती होत आहे.

राज्यात गोसंवर्धन आयोग स्थापन करा !

राज्यात गोसंवर्धन आयोग स्थापन करा !

गाय ही भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे प्रतीक आहे. शेतकरी कुटुंबाची आर्थिक समृद्धी करण्यासाठी, तसेच ग्रामीण अर्थक्रांतीसाठी देशी गाय संवर्धन ही काळाची आवश्यकता आहे. तरी या संदर्भात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात त्वरित गोसंवर्धन आयोग स्थापन करावा.

भारत देशात समान नागरी कायदा येईल ! – श्री हालसिद्धनाथ देवाची भाकणूक

भारत देशात समान नागरी कायदा येईल ! – श्री हालसिद्धनाथ देवाची भाकणूक

भारत देशात समान नागरी कायदा येईल ! गोरगरीब जनता गुढ्या-तोरण बांधतील !पाकिस्तानचा चौथाई कोना (एक चतुर्थांश भाग) भारताच्या कह्यात येईल! भगवा झेंडा राज्य करील!

हिंदूंनी स्वार्थाचा त्याग करून हिंदुत्वाचे स्फुलिंग प्रज्वलित केले पाहिजे! – युवराज स्वामी श्री माधवप्रपन्नाचार्यजी महाराज, उज्जैन

हिंदूंनी स्वार्थाचा त्याग करून हिंदुत्वाचे स्फुलिंग प्रज्वलित केले पाहिजे! – युवराज स्वामी श्री माधवप्रपन्नाचार्यजी महाराज, उज्जैन

हिंदु राष्ट्राची स्थापनेचे दायित्व केवळ समितीचे नसून आपल्या सर्वांचे आहे. हेच कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने समिती करत आहे. २१ व्या वर्षी अर्थात् तारुण्यावस्थेत समितीच्या पदार्पणाचे आम्ही साक्षीदार आहोत, याचा फार आनंद आहे.