
परभणी – गुंज येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान झाले. छत्रपती संभाजीनगर येथे टेंब्येस्वामींच्या सोहळ्यावरून परततांना त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. त्यांच्या कुटुंबातील एका महिलेचाही यात मृत्यू झाला आहे. संत कालिदास महाराज यांनी ४० वर्षे मौन पाळले होते. त्यांचा भक्त परिवार मोठा होता. त्यांच्या देहावसानामुळे भक्त परिवारात शोककळा पसरली आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !