‘अ‍ॅम्वे इंडिया’ आस्थापनाच्या ७५७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीची टाच !

या आस्थापनाने दिलेल्या बहुतेक उत्पादनांच्या किमती या खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्रतिष्ठित उत्पादकांच्या तुलनेत अधिक आहेत’, असे ईडीने म्हटले आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाने भ्रमणभाषवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारे गाणे लावल्याचा संतापजनक प्रकार !

अशा देशद्रोह्यांना आजन्म कारावासात टाकण्याचीच शिक्षा झाली पाहिजे, तरच इतरांवर वचक बसेल !

जे.एन्.यू.मध्ये श्रीरामनवमीची पूजेवरून अभाविप आणि साम्यवादी विद्यार्थी यांच्यात हाणामारी !

जे.एन्.यू.’मध्ये राष्ट्रघातकी आणि हिंदुद्वेषी विचारसरणीचे विद्यार्थी, शिक्षक यांची संख्या अधिक ! काँग्रेसच्या राज्यात यांना प्रोत्साहन मिळत होते. आता भाजपच्या राज्यात त्यांना प्रखर विरोध होत आहे. त्यातूनच गेल्या काही वर्षांत संघर्षाच्या घटना घडत आहेत !

हल्दानी (उत्तराखंड) येथे राष्ट्रध्वजाने सायकल स्वच्छ करणार्‍या रफीकला अटक !

राष्ट्रध्वजाला जाळून अथवा फाडून किंवा अन्य प्रकारे त्याची विटंबना करणारे धर्मांधच असतात, हे उघड सत्य आहे. अशा राष्ट्रद्रोही विकृतीच्या विरोधात वेळीच कठोर कारवाई व्हायला हवी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

भारतातील माओवादाचा शेवट ?

यांना ‘सरकारी यंत्रणा उलथवून स्वतःचे सरकार स्थापन करायचे आहे’. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटापर्यंत हे नक्षलवादी पुढे गेल्याचे अन्वेषणात उघड झाले. यावरून त्यांच्या लढ्याचे स्वरूप किती गंभीर आणि देशद्रोही स्वरूपाचे आहे, हे लक्षात येते. त्यामुळे केंद्र शासनाने नक्षलवाद किंवा माओवाद समूळ नष्ट होण्याकडेच आता वाटचाल करावी !

‘लोकतंत्र सेनानी संघ’ सांगली यांच्या वतीने ‘लोकतंत्र विजयदिन’ साजरा !

२१ मार्च १९७७ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेली आणीबाणी उठली तो दिवस प्रत्येक वर्षी ‘लोकतंत्र सेनानी संघा’च्या वतीने ‘लोकतंत्र विजयदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

काँग्रेसची बुडती नौका !

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यावर लाखो भारतियांचे डोळे उघडले ! काँग्रेसचे खरे स्वरूप लोकांना कळण्यासाठी ‘द काँग्रेस फाइल्स’ असा चित्रपट कुणी बनवल्यास भारतियांना तिचे भयंकर स्वरूप कळेल आणि आम्ही ‘खलनायकाला आतापर्यंत नायक बनवण्याचा प्रयत्न केला’, याविषयी ते आत्मवंचना करतील, हे निश्चित !

मरणासन्न काँग्रेस !

काँग्रेस आता शेवटची घटका मोजत आहे. ‘काँग्रेसला आता राजकीयदृष्ट्या संपवायचे’, असा निश्चय हिंदूंनी केला आहे. या निर्णयात ते पालट करणार नसल्यामुळे हा पक्ष लवकरच इतिहासजमा होईल, हे निश्चित !

विद्यार्थिनीने हिजाबच्या समर्थनार्थ ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटात पोस्ट केला पाकिस्तानी ध्वज !

सरकारने अशांना देशद्रोही घोषित करणारा कायदा करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे. तरच असे प्रकार थांबतील !

आसामच्या खासगी मदरशांमध्ये आतंकवादी सिद्ध केले जात आहेत ! – भाजपचा आरोप

आसामध्ये भाजपचेच सरकार असतांना भाजपने अशा मदरशांची चौकशी करून त्यात ते दोषी आढळले, तर त्यांवर बंदी घातली पाहिजे !