देहली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाण याला ‘पॅरोल’वर सोडल्यावर मुसलमानांकडून त्याचे भव्य स्वागत

दंगलखोराचे असे स्वागत कोण करत आहे, हे लक्षात घ्या ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?

शत्रूचे प्रवक्ते !

भारताच्या मुळावर जे जे देश उठले आहेत, त्या त्या देशांच्या प्रवक्त्यांची एकप्रकारे भूमिका काँग्रेसी नेटाने पार पाडतांना दिसतात. अशा काँग्रेसने सत्तेत असतांना चीन आणि पाक यांच्या संदर्भात कसे निर्णय घेतले असतील, हे यावरून लक्षात येते. अशा पक्षाचे अस्तित्व देशासाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्याचे राजकीयदृष्ट्या अस्तित्व संपवणे, यातच खरे राष्ट्रहित आहे !

शेजारी देश समृद्ध व्हावेत, अशी चीनची इच्छा !

चीनने शेकडो कोटी रुपयांचे कर्ज देऊन श्रीलंकेचा घात केला. त्यामुळेच त्याचे आर्थिक कंबरडे मोडले. नेपाळ आणि पाकिस्तान ही त्याच मार्गाने जात असतांना अशी अविचारी अन् अपरिपक्व विधाने गांधी आणि त्यांच्या काँग्रेसला इतिहासजमा करण्यासाठी पुरेशी आहेत !

धर्मनिरपेक्षतेला झटका !

मुसलमान जर या देशाशी निष्ठा बाळगत असतील, तर त्यांच्या धर्माला हिंदूंनी कधीही आक्षेप घेतलेला नाही; परंतु जर ते हिंदूंवर आघात करत असतील, तर देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाचा वारसा महाराणा प्रताप, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज अन् देशासाठी प्राणार्पण करणारे क्रांतीकारक अन् राष्ट्रपुरुष यांच्याकडून हिंदूंना मिळाला आहे, हे लक्षात घ्यावे !

हेरगिरीच्या प्रकरणी भारतीय वायूदलाच्या सैनिकाला अटक

अशा सैनिकांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे अन्य कुणाचे अशी चूक करण्याचे धाडस होणार नाही !

पाकिस्तानच्या सांगण्यावरून मी काश्मीरमधील तरुणांना आतंकवादासाठी चिथावणी देत होतो !

माजी जिहादी आतंकवादी यासीन मलिक याची न्यायालयात स्वीकृती
१९ मे या दिवशी शिक्षा सुनावणार

त्रिशूर (केरळ) येथील उत्सवातील चित्रफेर्‍यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या छायाचित्राच्या वापराला काँग्रेस आणि माकप यांचा विरोध

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा असा विरोध करणारे काँग्रेस आणि मापक राष्ट्रघातकीच होत !

मैसुरू (कर्नाटक) येथील एका गावाला ‘छोटे पाकिस्तान’ म्हणणाऱ्या मुसलमानांच्या चौकशीचा आदेश

देशात जेथे मुसलमान बहुसंख्य आहेत, त्या भागाला बहुतेक करून ‘छोटे पाकिस्तान’ असे म्हटले जात असल्याचे ऐकिवात येते. याविरोधात देशातील एकही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच शासनकर्ते कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मशिदींसमोर मनसेच्या वतीने हनुमान चालिसाचे पठण !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पालनासाठी आग्रही असणार्‍यांवर कारवाई करणार्‍या पोलिसांचा कधी समाजाला आधार वाटेल का ?

‘शिवसेना (बाळ ठाकरे)’ या संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष हरीश सिंगला यांना अटक

खलिस्तानला विरोध करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतात; मात्र खलिस्तानचे समर्थन करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत, हे ‘पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार खलिस्तान समर्थक आहे’, या आरोपाला पुष्टी देते !