हिंदु राष्ट्राच्या दिशेने…!

आज कैराना, कन्याकुमारी, काश्मीर आदी ठिकाणांहून हिंदूंचे विस्थापन होत असतांना, तसेच हिंदु मुली, हिंदूंची भूमी, हिंदूंची मंदिरे, हिंदूंचे गोधन, हिंदू नेते आदी काहीच सुरक्षित नसतांना या सार्‍यांपासून वाचण्यासाठी आता सनातन धर्मीय (हिंदु) राष्ट्राची आवश्यकता हिंदूंना वाटली, तर त्यात चुकीचे काय ?

पाकचे लवकरच ४ तुकडे होऊन ३ तुकड्यांचा भारतात विलय होईल ! – योगगुरु रामदेवबाबा

कधी सनातन धर्मावर, कधी आमच्या महापुरुषांच्या चरित्र्यावर विविध प्रकारचे लांछन लावले जात आहे. जे करत हे करत आहेत, ते राष्ट्रविरोधी आहेत. हे सर्व विदेशी शक्तींच्या आदेशावरून केले जात आहे.

देशविरोधी शाहरूख खानचा कोणताही चित्रपट प्रदर्शित करू नये !

देशविरोधी अभिनेता शाहरूख खानच्या ‘पठाण’ चित्रपटासह त्याचा कोणताही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करू नये, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच चित्रपट गृहाचे चालक आणि मालक यांना देण्यात आले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी !

पंतप्रधान मोदी यांच्यावरील ‘बीबीसी न्यूज’च्या माहितीपटास केला आहे विरोध !

‘बीबीसी न्यूज’चा हिंदुद्वेषी माहितीपट दाखवण्यावरून जे.एन्.यू.मध्ये वाद !

माहितीपटावर बंदी असतांना साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न !

‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्‍प रोखा !

‘केंद्रशासनाने रामसेतूला राष्‍ट्रीय स्‍मारक घोषित करण्यास विलंब केला, तर ज्‍याप्रमाणे राममंदिराच्‍या बांधकामासाठी हिंदूंना रस्‍त्‍यावर उतरावे लागले होते, तोच भाग रामभक्‍तांंना येथेही करावा लागेल. असे होण्‍यापेक्षा केंद्राने रामसेतूला हानी पोचवू शकणार्‍या या प्रकल्‍पालाच पूर्णविराम देऊन हिंदूंच्‍या धर्मश्रद्धा जपाव्‍यात, हीच अपेक्षा !

प्रतिकात्मक छायाचित्र

भिवंडी येथे ‘मेरी पाठशाळा’ आंदोलनात विद्यार्थ्याकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

भारतात राहून पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा गांभीर्याने विचार करायला हवा !

कोच्ची (केरळ) येथील ‘कार्निव्हल’मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या चेहर्‍याप्रमाणे बनवण्यात आला पुतळा !

भाजपच्या आरोपानंतर पुतळ्यात पालट करण्याचे आयोजकांचे आश्‍वासन !

(म्हणे) ‘भारत मुसलमानांसाठी रहाण्यायोग्य नसल्याने मी माझ्या मुलांना विदेशातच रहाण्यास सांगितले !’

जर सिद्दीकी यांना खरेच असे वाटत असेल, तर त्यांनी स्वतःसह त्यांच्या सर्वच धर्मबांधवांना विदेशात जाण्यास सांगावे ! किती देश तुम्हाला रहाण्यासाठी शरण देतात, हेसुद्धा तुमच्या लक्षात येईल !

बिहारमध्ये मुसलमान तरुणांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

पोलिसांनी ५ मुसलमान तरुणांना घेतले कह्यात ! बजरंग दलाला तक्रार का नोंदववावी लागली ? पोलिसांनी स्वतःहून ती का नोंदवली नाही ?