‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोघा विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद

भारतातील अशा पाकप्रेमींना आता कठोर शिक्षा करणारा कायदा करणेच आवश्यक !

परराष्ट्र मंत्रालयातील वाहनचालकाला अटक : ‘हनीट्रॅप’मध्ये अडकल्याचा संशय

देहली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, हा वाहनचालक ‘हनीट्रॅप’मध्ये अडकला होता. वाहनचालक पैशांच्या बदल्यात पाकिस्तानमधील एका अधिकार्‍याला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे पाठवत होता.

वादग्रस्त विनोदी कलाकार वीर दास यांचा बेंगळुरू येथील कार्यक्रम रहित !

हिंदूंच्या संघटित लढ्याचा परिणाम !

‘हलाल’ला झटका !

देशात जेथे जेथे अशा परिषदा होतील, तेथे वैध मार्गांनी विरोध केला पाहिजे. हा कार्यक्रम रहित झाला, म्हणजे सगळे संपले असे नाही, जोपर्यंत भारतात हलालचे प्रमाणीकरण करणारी व्यवस्था निरस्त होत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहिला पाहिजे. आवश्यकता आहे ती आपण सर्वांनी कृतीशील होण्याची !

हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात आंदोलन – एक राष्ट्रीय कर्तव्य !

१२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबईत होणार्‍या आंतरराष्ट्रीय हलाल परिषदेला दिलेली अनुमती रहित करावी. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, ही अपेक्षा आहे. अन्यथा भविष्यात ब्रह्मदेवसुद्धा आपल्याला वाचवू शकणार नाही. यापेक्षा अधिक सांगणे न लगे !

भारतातील बुद्धीवादी देशविरोधी आहेत ! – ऑस्ट्रेलियातील प्रा. सॅल्वाटोर बेबोनेस

हिंदुत्वनिष्ठांनी नव्हे, तर एका विदेशी प्राध्यपकाने हे सांगितलेले आहे, हे भारतातील बुद्धीवादी स्वीकारतील का ? भारतातील राष्ट्रघातकी आणि धर्मघातकी बुद्धीवाद्यांना धर्मप्रेमी हिंदूंनी वैचारिक विरोध करत राहिला पाहिजे !

पुलवामामधील आक्रमणात ४० सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्याचा आनंद व्यक्त करणार्‍या मुसलमान तरुणाला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

अशांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी होती, अशी कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवनावरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा जाहीर कार्यक्रम रहित !

या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी आणि या कार्यक्रमाच्या आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशा मागगण्या आम्ही राज्य सरकारकडे केल्या. त्यांस प्रतिसाद देत राज्य सरकारने हा कार्यक्रम रहित केला.

काँग्रेसचा देशविघातक तोंडवळा !

काँग्रेसने केलेल्या पापांची सूची करावयाची झाल्यास अनेक कागद अपुरे पडतील. प्रत्येक स्तरावर काँग्रेसचा देशविरोधी, हिंदुविरोधी, भ्रष्टाचारी तोंडवळा उघड होत असून नागरिकांनी आता देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे विसर्जन करावे !

गीतोपदेशाची ‘जिहाद’शी तुलना : अतार्किक आणि काँग्रेसवरच उलटण्याची शक्यता अधिक !

समर्थ रामदासस्वामी म्हणतात तसे –
‘समूळ ग्रंथ पहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । गुण सांगतां अवगुण । पाहे तो येक पढतमूर्ख ॥’ अशीच लक्षणे या हिंदुद्वेष्ट्या पढतमूर्ख चाकूरकरांची व्यथा अन् कथा !