वर्ष २०१२ मध्ये रचलेल्या जिहादी षड्यंत्राचे प्रकरण !

देहली – सरकारच्या विरोधात देशभरात आतंकवादी कारवाया करण्याचे षड्यंत्र रचल्याच्या प्रकरणी इंडियन मुजाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ४ आतंकवाद्यांना येथील न्यायालयाने १२ जुलै या दिवशी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. दानिश अंसारी, आफ्ताब आलम, इमरान खान आणि ओबेद-उर्-रहमान अशी चौघांची नावे असून सप्टेंबर २०१२ मध्ये त्यांच्या विरोधात अनधिकृत कृत्ये प्रतिबंधक कायदा (यूएपीए), तसेच भारतीय दंड विधान यांच्या अंतर्गत विविध कलमांखाली राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने गुन्हा नोंदवेला होता. यामध्ये भा.दं.वि. १२१ अ (भारत सरकारच्या विरोधात युद्ध पुकारण्याचे षड्यंत्र रचणे) आणि १२३ (युद्ध करण्याची योजना आखून ती सुलभरित्या राबवण्यासाठी लपवणे) यांचा समावेश होता.
इंडियन मुजाहिदीन के चार आतंकियों को 10-10 साल की सजा, दिल्ली की अदालत ने किया फैसला
https://t.co/hMI98GIPa7— Jansatta (@Jansatta) July 12, 2023
संपादकीय भूमिकाभारतविरोधी षड्यंत्र रचणार्या जिहाद्यांना शिक्षा देण्यासाठी एका न्यायालयाला ११ वर्षे लागतात ? सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घालून न्यायप्रणाली गतीमान करण्यासाठी दिशानिर्देश द्यावेत, असे राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते ! |
कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार : २ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची स्थगिती !
श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरात धर्मांधांकडून अतिक्रमण !
बिहार : मशिदीच्या काझीने हिंदु तरुणीवर बलात्कार करून व्हिडिओ बनवला
हिंदु धर्माच्या विभाजनासाठी प्रियांक खर्गे यांचे षड्यंत्र ! -कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार, भाजप