अवैध बांधकाम करणारे नागरिक आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी यांना कडक शिक्षा करा !

‘गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम होत असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नोंदवले असून त्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये भरारी पथक स्थापन करून कारवाई करावी

चारही पुरुषार्थांचा समन्वय हवा !

‘समर्थांनी रामाची भक्ती केली, राजकारण केले, संघटन केले आणि स्वतः पुन्हा अलिप्त राहिले. पुरुषार्थ म्हणजे अलिप्तता.

रुग्णाच्या जिवावर बेतणारा आधुनिक वैद्यांचा निष्काळजीपणा !

‘नवी देहली येथील फोर्टीस हॉस्पिटलमधील अस्थीरोगतज्ञाने शल्यकर्म करतांना एका रुग्णाचा उजवा पाय कापण्याऐवजी डावा पाय कापला. त्यामुळे वर्ष २०१६ मध्ये पीडित रुग्णाने हानीभरपाई मिळण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक मंचामध्ये याचिका केली.

महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांच्या हिरवेकरणाचे षड्यंत्र केले उघड !

शिवकालीन गड-दुर्ग म्हणजे जिहादी धर्मांधांना पराभूत करून छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक आहे. या प्रतिकांतून हिंदूंना क्षात्र आणि धर्म तेज प्राप्त होते.

भाताविषयीचे काही गैरसमज आणि उपाययोजना

तांदूळ धुवून अंदाजे ४ ते ६ पट पाण्यात झाकण न ठेवता पाण्यात उकळून पेज काढून भात शिजवावा. पेज दुसर्‍या पदार्थात थोडी थोडी वापरावी. अशाने तो पचायला हलका होतो.

अधिवक्ता उदय भेंब्रेंना ‘नॅरेटिव्ह’द्वारे (खोटे कथानकाद्वारे) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात रुजवायच्या आहेत काही गोष्टी !

‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) सांगण्याची पद्धत वा शैली पहाता त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर आघात करून उदय भेंब्रे यांना पुढे काही गोष्टी रुजवून समाजात फूट पाडायची आहे, हेच लक्षात येते !

गंगेचे पाणी नव्हे अमृत !

शुद्धता, रोगनाशक क्षमता, पापमुक्ती, सर्वव्यापी प्रभाव यांचे अन्योन्य प्रतीक, म्हणजे गंगाजल होय. उगाच तिला माता किंवा मैया म्हटले जात नाही.

भक्तीसत्संगातील सूत्रांवरून भगवान श्रीविष्णु आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील लक्षात आलेले साम्य !

वैकुंठचतुर्दशीच्या निमित्ताने झालेल्या भक्तीसत्संगात श्रीविष्णूची वैशिष्ट्ये आणि विविध नावांचा कार्यकारणभाव सांगण्यात आला. श्रीविष्णूच्या वैशिष्ट्यांशी साम्य असलेली मला जाणवणारी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची काही निवडक वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आत्मसाक्षात्काराविना आणि भगवत्तेविना (भगवंताच्या कृपेविना) सूक्ष्मदेह अन् वासनादेह यांचे विसर्जन न होणे !

शरीर पडले, मृत्यू झाला की, सूक्ष्म देह बाहेर पडतो. आकाश, वायु आणि अग्नि अशा ३ तत्त्वांचा सूक्ष्म देह बनला आहे. वासना हेच त्यांचे जीवन आहे. वासना नष्ट झाल्या की, हा देहही संपतो. हीच मुक्ती !

देवाची ओढ असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला छत्रपती संभाजीनगर येथील चि. आगस्त्य सागर अधाने (वय २ वर्षे) !

आगस्त्य ३ मासांचा असतांना आम्ही त्याला कानिफनाथ मंदिरात घेऊन गेलो होतो. तेव्हा तेथील गुरु प.पू. शिवनगिरीकर महाराज म्हणाले, ‘‘आगस्त्य भाग्यवान आहे. त्याला बालपणापासून नाथांचे दर्शन होत आहे.’’