औरंगजेबाची कबर आणि आयते जाळल्याची अफवा पसरवून दंगल

नागपूर दंगलीप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती !

विज्ञानाच्या तुलनेत कितीतरी पटींनी परिपूर्ण असलेले हिंदु धर्मातील ‘कर्मकांड’ !

‘हिंदु धर्मातील ज्या कृतींना तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात, त्या कृतींचा अभ्यास केल्यास त्या विज्ञानाच्या तुलनेत कितीतरी पटींनी परिपूर्ण आहेत, हे लक्षात येऊन अभ्यासक नतमस्तक होईल.’

संत तुकाराम महाराज बीजनिमित्त साकोली कॉर्नर येथील रामचंद्र यादव महाराज मठात विविध कार्यक्रम !

साकोली कॉर्नर येथील रामचंद्र यादव महाराज मठात ‘संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो…’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर गुलालाचे कीर्तन झाले. ह.भ.प. शहाजी महाराज पाटील यांनी याविषयी मार्गदर्शन केले.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या ११,५८४ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.३.२०२५ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

‘नियतकालिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव वृत्तपत्र ! या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्यात्माविषयीची ज्ञानतृष्णा भागवली जाते, तसेच राष्ट्र अन् धर्म प्रेमी….

दंगलखोरांना फाशीचीच शिक्षा करा !

नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार हा ‘मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी’चा शहराध्यक्ष फहीम खान आहे, असे पोलिसांनी प्रथमदर्शी नोंद केलेल्या अहवालात म्हटले आहे. या प्रकरणी खान याला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संपादकीय : इच्छाशक्ती दाखवाच !

काँग्रेसने केलेला काळा कायदा पालटायला सरकारला कितीसा वेळ लागेल ? त्यामुळे सरकारने आता अधिक वेळ न दवडता प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी आणि जो जो या देशाचा शत्रू होता

संपादकीय : घडवण्यासाठी छडी हवीच !

आज जगात जे काही थोडेफार बरे चालले आहे, ते केवळ शिक्षेच्या भीतीपोटी’, असे म्हणतात. साम, दाम, दंड आणि भेद ही चतुःसूत्री राजकारण अन् समाजकारण यांमध्येही उपयुक्त आहे.

वर्ष १९८० मध्ये भूसंपादन केल्यानंतर प्रशासनाने गेल्या ४५ वर्षांत रुंदीकरणाचे काम का केले नाही ?

‘महामार्गाच्या रुंदीकरण कामाच्या वेळी वेर्णा ते नुवे महामार्गावरील एकही घर पाडले जाणार नाही. रुंदीकरण कामासाठी वर्ष १९८० मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने भूसंपादन केलेले आहे, अशी माहिती गोव्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिली.’ (९.३.२०२५)    

हे सरकारी कर्मचार्‍यांची अकार्यक्षमता किंवा भ्रष्टाचार दर्शवते !

‘गोवा सरकारने ‘दयानंद सामाजिक सुरक्षा योजने’चे ६ सहस्र बनावट लाभार्थी शोधून काढले आहेत. यांपैकी काही जण हयात नाहीत. संबंधितांकडून निधी परत मिळवण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे