मोगलांचे दुसरे रूप म्हणजे काँग्रेस !

औरंगजेब इथे २७ वर्षे होता; पण त्याला इथे काहीही करता आले नाही; मग आता त्याची कबर इथून हटवून विहिंप आणि बजरंग दल काय साधणार आहेत ? असा प्रश्न काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

संपादकीय : खलिस्तान, बलुचिस्तान आणि पाकिस्तान !

पंजाबच्या अमृतसरमध्ये हिंदूंच्या ठाकुरद्वार मंदिरावर हातबाँबचा स्फोट घडवण्यात आला. आतापर्यंत खलिस्तानी कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांत हिंदूंच्या मंदिरांच्या भिंतींवर काळे फासत होते किंवा भारतविरोधी घोषणा लिहीत होते.

विजय हवाच ! 

क्रिकेटपलीकडे जाऊन विचार केल्यास काळानुसार आज भारताने प्रत्येक क्षेत्रात जिंकणेच आवश्यक आहे. प्राचीन काळात भारत हा ‘विश्वगुरु’ होता.

मनाला मूळ स्वरूपाची ओळख करून देणे महत्त्वाचे !

जे मुळात चांगले असते तेच पुन्हा प्रयत्नाने चांगले करण्याने स्वच्छ होते. मन हे मुळात सत्त्वगुणी असल्याने ‘सज्जनपणा’ हाच त्याचा स्वभाव आहे.

संतांचा सत्संग मिळूनही स्वतःत पालट न करणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक !

विषयाची आवड न्यून झाल्याविना भगवंताची आवड निर्माण होणारच नाही. त्याग आणि भोग एकाच वेळी कसे येतील ? नाम घेतले आणि चिंता, दुःख दूर झाले नाही, याचा अर्थ नाम घेतलेच नाही.

महाराष्ट्रातील बसस्थानकांची विदारक स्थिती दाखवून प्रशासनाला जागे केले !

‘सनातन प्रभात’मधील वृत्तमालिकेनंतर १ मे २०२३ या दिवशी एस्.टी. महामंडळाने ‘स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना’ची घोषणा केली.

अज्ञानाने केलेले कर्म !

कर्म करतांना किंवा धर्मकृत्य करतांना धार्मिक मार्गदर्शन करतांना आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल, तर समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगावे आणि ते कर्म आपण करू नये अथवा तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन त्याचा उपस्थितीत ते कर्म करावे.

फ्रेंच प्रवासी ताव्हर्निये याने गंगेच्या पाण्याच्या स्वच्छतेविषयी केलेले लिखाण

‘गंगेच्या पाण्याला एवढे महत्त्व असण्याचे मुख्य कारण म्हणजे, हे कधी खराब होत नाही आणि यात आळ्या किंवा किडे होत नाहीत यांविषयी ३५० वर्षांपूर्वी ताव्हर्निये याने सांगणे हे फारच आश्चर्यजनक आहे;

…द्विराष्ट्र सिद्धांताच्या वस्तूस्थितीमध्ये आज तरी काही भेद झाल्याचे दिसते का ?

‘जोपर्यंत कासीम, गझनी, घोरी, तैमूर, खिलजी, बाबर या इस्लामी आक्रमणकर्त्यांना आणि जहांगीर, अकबर, शहाजहां, औरंगजेब या अत्याचारी मोगल शासकांना मुसलमान स्वतःचा आदर्श मानतील, तोपर्यंत हिंदू-मुसलमान ऐक्य कदापि शक्य नाही.’

जगद्गुरु संत तुकोबांच्या वैकुंठगमनास हत्या म्हणणे कितपत योग्य ?

‘मातेची जो थाने फाड़ी, तया जोडी कोण ते । वेदां निंदी चांडाळ भ्रष्ट सुतकिया खळ ।।’ संत तुकोबांनी उपरोक्त अभंगामध्ये ‘वेदाची निंदा करणार्‍यांस भ्रष्ट, सुतक्या, खळ आणि मातेचे स्तन फाडणारा’ म्हटले आहे.