सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धत’ म्हणजे साधकांसाठी जणू कलियुगातील संजीवनी ! – अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना मिळालेले ज्ञान 

कलियुगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांच्या रक्षणासाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार उपाय सांगितले आहेत. हे उपाय पृथ्वीवरील ‘संजीवनी’ या वनस्पतीसारखेच आहेत. रामायण काळात हनुमंत साक्षात् रुद्रावतार होता. त्यामुळे त्याला दुर्गम पर्वतावरून ‘संजीवनी’ ही वनस्पती आणणे शक्य झाले.

गणेशचतुर्थीच्या कार्यक्रमात प्रवचन करण्याच्या सेवेच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा अनुभवणार्‍या सौ. मृगनयनी कुलकर्णी ! 

कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या कार्याला विरोध करणार्‍या लोकांना पाहून भीती वाटणे, त्या वेळी ‘परात्पर गुरुदेव समोर एका आसंदीत बसून विषय ऐकत आहेत’, असा भाव ठेवणे आणि व्यासपिठावर जाऊन बसल्यावर विरोध करणारे लोक तेथून गेल्याचे लक्षात येणे  

शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांवर मात करून साधनेतील आनंद अनुभवणार्‍या ढवळी, फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) रूपाली अरविंद कुलकर्णी (वय ४१ वर्षे) !

रूपालीला होणार्‍या शारीरिक त्रासांमुळेही ती अतिशय हतबल झाली होती. त्याच काळात तिला एका संतांच्या समवेत बसून संगणकीय धारिकांचे वाचन करण्याची सेवा मिळाली आणि जणू काही तिचे तीव्र प्रारब्ध संपण्यास आरंभ झाला. तिला ही सेवा करण्यासही प्रथम अतिशय भीती वाटत असे; परंतु हळूहळू तिची भीती न्यून झाली आणि तिची सेवा चांगली होऊ लागली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून त्यांनी घेतलेल्या संतांच्या भेटीच्या वेळी साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे

‘वर्ष २००२ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर गोव्याहून एका सेवेसाठी नाशिक येथे आले होते. तेव्हा त्यांनी प.पू. पत्कीकाका यांच्या समवेत प.पू. बेजन देसाई यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्या प्रसंगी मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

१७ मार्च २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातील काही निवडक सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे दिली आहेत.    

भीषण अपघाताच्या प्रसंगी गुरुदेवांच्या कृपेने स्थिरता आणि आनंद अनुभवणारे वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मंगेश होडावडेकर (वय ५४ वर्षे) !

‘२०.६.२०२४ या दिवशी मी दुचाकीवरून पडून माझा अपघात झाला. या अपघाताच्या वेळी आणि अपघातानंतर ‘मी अनुभवलेली गुरुकृपा…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हस्तलिखित असलेली कागदाची पट्टी डोक्यावर ठेवल्याने डोकेदुखी उणावणे 

‘मला अनुमाने ५ मासांपासून डोकेदुखीचा त्रास होत होता. माझे डोके दुखायला लागल्यावर मला पुष्कळ त्रास होत असे…