संपादकीय : सुरक्षा उपाययोजनांचे तीनतेरा !

मुलींवरील अत्याचाराच्या आणखी किती घटना घडल्यावर शासन-प्रशासन जागे होणार आहे ?

कृषी क्षेत्रातील रासायनिक क्रांती एक भरकटलेला प्रवास !

कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी वरदान ठरलेली रासायनिक खते आता मानवासाठी काळ ठरली आहेत; मात्र याचा कुठेही गांभीर्याने विचार केला जात नाही. ‘स्वातंत्र्योत्तर काळानंतर घडलेल्या कृषी क्षेत्रातील हरितक्रांतीला हीच क्रांती अभिप्रेत होती का ?

स्वधर्माचरणाविषयी कंटाळा करणे हाच आळस !

आपले (स्वधर्माेक्त) कर्तव्य कर्म सोडून केवळ ‘कृष्ण-कृष्ण’ म्हणत बसणारे लोक हरीचे द्वेष्टे आणि पापी आहेत; कारण ईश्वराचा जन्म धर्माच्या संस्थापनेसाठी होत असतो.

व्यायाम करण्याचा कंटाळा येत आहे ? मग हे करा !

व्यायाम करतांना आपल्या शरिराला त्रास होतोच; पण त्यामुळे इच्छित पालट घडवण्याची उत्तेजना शरिराला मिळते.

पुणे येथे अल्पवयीन मुलीला मद्य पाजून तिच्यावर बलात्कार !

अशा घटना पहाता सध्याची पिढी कोणत्या मार्गावर आहे, हे लक्षात येते. या पिढीवर योग्य संस्कार होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक !

गोमंतकात जिहादचा वाढता धोका आणि त्यासाठी करावयाचे उपाय !

हिंदू रक्षा महाआघाडी’च्या वतीने प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यातील वेगवेगळ्या घडामोडी सांगून ‘गोव्याला जिहादी आतंकवादापासून कसा धोका आहे ?’, हे उघड केले.

मानवी मेंदूवर नियंत्रण मिळवणारी चिप : लाभ आणि संभाव्य हानी !

आज आपण अनेकदा एखाद्याला सहज बोलून जातो, ‘तुझा मेंदू गहाण ठेवला आहेस का ?’ कदाचित् भविष्यात हे खरेही होईल !

पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांनी सांगितलेले काही अनुभव आणि त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

स्वप्नातील, ‘‘तो माणूस, म्हणजे शेगावचे श्री गजानन महाराज होते.’’ मी विचारले, ‘‘ते आता शेगावला आहेत का ?’’ तेव्हा मामा म्हणाले, ‘‘त्यांनी देहत्याग केलेला आहे.’’

भारतीय तत्त्वज्ञानातील अपूर्व विचार म्हणजे पुनर्जन्म विचार !

मृत्यू म्हणजे देह आणि देही यांची फारकत ! हा जो देही, म्हणजे देहाचा धनी तो त्या देहाला टाकून जातो. हाच मृत्यू !

अनेक सेवा कौशल्याने करणारे मथुरा येथील हिंदु जनजागृती समितीचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्रीराम लुकतुके !

श्री. श्रीराम लुकतुके (वय ४३ वर्षे) हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आहे. मला त्यांच्या समवेत सेवा करतांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.