‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाजवळ असलेल्या प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांच्या निवासस्थानी आले आहेत’, हे सूक्ष्मातून ओळखता येणे

प.पू. फडकेआजींच्या खोलीच्या बाहेर असलेली पादत्राणे पाहून माझ्या मनात ‘तिथे सद्गुरु गाडगीळकाका आले असावेत’, असा विचार आला. नंतर याविषयी मी एका साधिकेला विचारल्यावर ‘प.पू. फडकेआजींच्या खोलीत सद्गुरु काका आले होते’, असे मला समजले.

सेवाभावी वृत्तीने आणि तळमळीने परिपूर्ण सेवा करणार्‍या केरळ येथील साधिका श्रीमती विजया कुमारी (वय ६१ वर्षे) !

श्रीमती विजया कुमारी या घरोघरी प्रसार करणे, ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे, मंदिरांत धर्मशिक्षण फलक लिहिणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, तसेच हिंदीमधून मल्याळम् भाषेत भाषांतर करणे या सर्व सेवा करतात. कुठलीही सेवा करण्यास त्या तत्परतेने सिद्ध असतात. त्यांची सेवेची गती तरुणांना लाजवेल, अशी आहे…

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम अप्रतिम आहे तसेच आश्रमात चैतन्याचा झरा आणि अविरत चैतन्यमय लहरींची स्पंदने जाणवतात…

श्रीकृष्णाच्या भावविश्वात रमणारी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. आराध्या महेश घाणेकर (वय १२ वर्षे) !

आराध्याला बर्‍याच दिवसांपासून बाळकृष्णाची लहान मूर्ती हवी होती. १५ – २० दिवसांपूर्वी तिने हट्ट करून मला श्रीकृष्णाची मूर्ती आणायला सांगितली. तिने कृष्णासाठी लागणारी वस्त्रे, आभूषणे, बासरी इत्यादी खरेदी केले. श्रीकृष्णाला झोपण्यासाठी तिने खोक्याचा पलंग बनवला…

कौटुंबिक कठीण प्रसंगाच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उद्गारांचा सनातनचे संत पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला भावार्थ

‘आपण आहे ती परिस्थिती स्वीकारून त्यात आनंदी रहाण्याचा प्रयत्न करणे आणि साधना करत रहाणे, म्हणजेच प्रार्थना, कृतज्ञता अन् सेवा करत रहाणे’, असे देवाला अपेक्षित आहे.

मुलाला डेंग्यूच्या आजारामुळे आलेला ताप कापराने दृष्ट काढल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने उतरणे

सत्संगात सांगितल्याप्रमाणे कापराचा एक लहानसा तुकडा घेतला. प्रार्थना अन् नामजप करत कापूर मुलाच्या अंगावरून उतरवला. तो कापूर जाळल्यावर कापराचा अत्यंत तीव्र असा गंध आला. रात्री १० वाजता मुलाचा ताप न्यून होण्यास आरंभ झाला

नागपूर येथील बालसाधिका कु. कार्तिकी ढाले हिला रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात आरतीच्या वेळी सद्गुरूंची आरती म्हणतांना ‘साक्षात् गुरुदेव माझ्यासमोर आहेत आणि मी आरती करत आहे’, असे मला वाटले.

सद्गुरूंना जाणण्यासाठी बुद्धी, मन यांचा उपयोग नाही, तेथे आंतरिक निष्ठाच पाहिजे…

देहभावाशी निगडित झालेल्या ‘मी’चा जेव्हा अंत होतो, चित्तशुद्धी झाल्यावर खोट्या ‘मी’चा अंत आणि खर्‍या ‘मी’चा जन्म होतो, तोच ‘एकांत’ होय.

‘साधकत्ववृद्धी शिबिरा’च्या वेळी मुंबई येथील डॉ. (सौ.) सायली यादव यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

अश्विनी कुलकर्णी यांनी पहिल्या दिवशी सर्व साधिकांसमोर एक चूक सांगितली. तेव्हा ‘सहसाधिकांना स्वतःची चूक कशी सांगायची ?’, हे मला शिकता आले, तसेच मला ताईंकडून गुरुकार्याची तळमळ, साधकांप्रती संवेदनशीलता, लढाऊ वृत्ती आणि प्रेमभाव शिकता आला.

नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथील सौ. सीमंतिनी बोर्डे यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट !

भजनातील आर्तता, शरणागतभाव आणि भजनातून केलेली ईश्वराची आळवणी आता अधिक प्रमाणात जाणवते.