भारतात हिंदु राष्ट्र घोषित करून देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करावा ! 

अखिल भारतीय हिंदु महासभेने संपूर्ण देशामध्ये जागरूकता अभियान चालू केले आहे. केंद्र सरकारने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशी मागणी हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मुन्ना कुमार शर्मा यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी उरणमध्ये मुसलमानांना ‘गावबंदी’ करावी !

मागील काही वर्षांपासून मात्र ग्रामपंचायतीच्या हद्दीत भंगारवाले, मटणवाले, केशकर्तन करणारे आदी व्यवसाय करण्यासाठी मुसलमान मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे रहात आहेत.

Supreme Court : अनुसूचित जाती-जमातीला ‘आरक्षणात आरक्षण’ देण्‍याचा सर्वोच्‍च न्‍यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्‍या आरक्षणात आता आरक्षण, म्‍हणजेच कोटा अंतर्गत कोटा मान्‍य असणार आहे.

कन्नड (छत्रपती संभाजीनगर) येथील कालीमठाचे विश्वस्त मंडळ धर्मादाय सहआयुक्ताकडून विसर्जित !

कन्नड तालुक्यातील श्री क्षेत्र कालीमठ येथे शिवाजी सोनवणे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कन्नड तालुक्यातील कालीमठ विश्वस्त मंडळाचे विश्वस्त आणि पदाधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या होत्या.

यशश्री शिंदे हिची हत्या करणार्‍याला भरचौकात फाशी द्या ! – संतप्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी

हत्या करणार्‍याला भरचौकात फाशी द्या आणि हिंदु तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा, याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना देण्यात आले.

कुत्र्यावर आम्ल फेकणार्‍या वृद्धाला १ वर्षाचा कारावास !

देहलीतील तीस हजारी न्यायालयाने एका कुत्र्यावर आम्ल फेकणार्‍या ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीला १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Israel PM Benjamin Netanyahu : आमची हानी करणार्‍यांचा आम्ही हिशेब पूर्ण करू !

आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सिद्ध आहोत. जो कुणी आमच्या देशाची हानी करेल, तसेच आमच्या नागरिकांची हत्या करेल, त्याला आम्ही धडा शिकवू, अशी चेतावणी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश राज्यामध्ये ६ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश राज्यातील वाराणसी, नटवा, लक्ष्मणपुरी (लखनौ), प्रयागराज, सैदपूर आणि भदोही या विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.

भाईंदर येथे आरोपींनी गरम पाणी फेकल्याने ६ पोलीस घायाळ !

पोलिसांचा धाकच नसल्याने आरोपी त्यांच्यावर आक्रमण करतात !

नंदुरबार येथे रस्त्याअभावी गर्भवतीला झोळीतून नेले !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही मूलभूत सुविधा नागरिकांना न मिळणे, हे सर्व पक्षांना लज्जास्पद !