भाईंदर – येथे गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींनी गरम पाणी फेकले. यात १ साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ५ पोलीस कर्मचारी भाजले आहेत. (पोलिसांचा धाकच नसल्याने आरोपी त्यांच्यावर आक्रमण करतात ! – संपादक) त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणात एकूण ४ आरोपी असून त्यापैकी अजय चौबे, अभय चौबे आणि एक महिला अशा तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > भाईंदर येथे आरोपींनी गरम पाणी फेकल्याने ६ पोलीस घायाळ !
भाईंदर येथे आरोपींनी गरम पाणी फेकल्याने ६ पोलीस घायाळ !
नूतन लेख
- मिरज येथे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ९० टक्के डॉल्बीचा वापर !
- पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहिमे’ची यशस्वी सांगता !
- सांगली आणि मिरज येथील कृष्णाघाट अन् तलाव येथे ३० सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !
- सोलापूर येथे श्री गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार विसर्जन करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून प्रबोधन
- बांदा येथील पोलीस कर्मचारी वसाहत नव्याने बांधण्यासाठी बेमुदत उपोषणाची सामाजिक कार्यकर्त्याची चेतावणी
- ‘लव्ह जिहाद ?’वर जिवंत देखावा साकारणार्या ‘मित्रप्रेम तरुण मंडळा’चे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून अभिनंदन !