अमरावती येथे शाळेच्या प्रवेश अर्जांची ५०० ते सहस्र रुपयांपर्यंत विक्री !
शाळा प्रवेशाचा लुटारू बाजार ! शिक्षण विभाग आणि सरकार याकडे लक्ष देणार का ?
शाळा प्रवेशाचा लुटारू बाजार ! शिक्षण विभाग आणि सरकार याकडे लक्ष देणार का ?
गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) आस्थापन मध्यप्रदेशमध्ये नवीन प्रकल्प उभारणार आहे. महाराष्ट्रात येणारा ५० सहस्र कोटी रुपयांचा हा प्रकल्प राज्याच्या बाहेर कसा गेला ? याचे उत्तर उद्योगमंत्र्यांनी द्यावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.
वैशाख पौर्णिमेचे औचित्य साधून येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला २३ मे या दिवशी ५ सहस्र शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. ससून रुग्णालयातील रुग्णांना २४ मे या दिवशी शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे.
अनादी काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार श्री तुळजाभवानीदेवीचे चरणतीर्थ, तसेच काकड आरतीच्या वेळी भाविकांना थेट गाभार्यातून दर्शन घेता येत होते.
‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणार्या काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पक्ष आदी पक्षांना ही चपराकच होय ! याविषयी ते तोंड उघडणार नाहीत !
ही आहे भारतातील नेत्यांची स्थिती ! यावरून भारतातील नेते नाही, तर निःस्वार्थी संतच देशाला पुढे नेऊ शकतात, हे लक्षात घ्या !
भारत शासन लोकशाही व्यवस्था चालवण्यास सक्षम आहे. भारताने अमेरिकेतील लोकशाहीची दुर्दशा दाखवणारा अहवाल जगासमोर सादर केला पाहिजे !
४४ वर्षीय ऋषी सुनक हे प्रथमच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी कंझर्व्हेटिव्ह पक्षाने वर्ष २०२२ च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केला नव्हता.
हमासने आमच्या सैनिकांवर केलेले अत्याचार पाहून त्यांना संपवण्याचा माझा निश्चय आणखी दृढ झाला. इस्रायलमध्ये ज्या प्रमाणे हमासने आक्रमण केले, तसे आक्रमण पुन्हा कधीही होणार नाही.’’
पाकिस्तानातील मुसलमानही आता स्वतःला ‘हिंदूंची मुले’ म्हणू लागले आहेत. ‘कनारिया रिसर्च’ नावाच्या यूट्यूब वाहिनीने पाकिस्तानातील मुसलमानांच्या विधानांचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.