विविध नेत्यांनी केलेल्या ‘हेट स्पीच’च्या विरोधात कोल्हापूर येथे ५० हिंदूंची तक्रार !

उदयनिधी स्टॅलीन, ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडू येथील द्रमुकचे खासदार ए. राजा, पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात (‘हेट स्पीच’च्या) कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात ४ नोव्हेंबरला ५० हिंदूंनी तक्रार दिली आहे.

कोयना धरणातील ‘स्कुबा डायव्हिंग’सह (साहसी जलक्रीडा) बांबू लागवडीचा घेणार आढावा !

राज्यात बांबू लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे.

ललित याला पळवून लावण्यात कोणत्याही डॉक्टरांचा सहभाग नाही ! – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

अधिष्ठाता संजीव ठाकूर म्हणाले, ‘‘ललित पाटीलसारखे असंख्य आरोपी आमच्याकडे येत असतात. माझ्यासह कुठल्याही आधुनिक वैद्याचा कधीही संबंध नव्हता आणि येणार नाही. ललित याला पळवून लावण्यात कुणाचेही आर्थिक हितसंबंध नाहीत.’’

उमेदवारांच्या छायाचित्राला लिंबू, दोरा, हळद-कुंकू लावून करणीचा प्रकार !

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर लिंबू, दोरा, हळद-कुंकू आणि उमेदवाराचे छायाचित्र एकत्र करून करणी केल्याच्या २ घटना सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यांत निदर्शनास आल्या.

आरोपींकडून ११ कोटी रुपये वसूल करणार ! – नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक

आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आता आरोपींना महागात पडणार आहे. आरोपींकडून अनुमाने ११ कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे.

जानेवारी २०२४ मध्ये चीनची आणखी एक हेरगिरी करणारी नौका श्रीलंकेत येणार !

भारताचा विरोध असतांनाही श्रीलंका चीनच्या नौकांना अनुमती देतो, यावरून चीनच्या तुलनेत भारताच्या दबावाचा परिणाम श्रीलंकेवर होत नाही, असेच चित्र आहे.

केरळ उच्च न्यायालयाच्या फटाक्यांवरील बंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार केरळ सरकार !

केरळ उच्च न्यायालयाने फटाक्यांवर लावलेल्या बंदीच्या विरोधात राज्यातील मंदिरांचे व्यवस्थापन पहाणारे सरकारी देवस्वम् बोर्ड आणि न्यास पुढे अपील करण्याचा विचार करत आहेत.

Britain Hinduphobia : ब्रिटनमध्ये हिंदुद्वेषाच्या घटनांत ८० टक्क्यांनी वाढ ; लंडन विधानसभेत प्रस्ताव संमत !

ब्रिटनमध्ये हिंदुद्वेषाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्या विरोधात लंडन विधानसभेमध्ये प्रस्ताव संमत करण्यात आला.

महाराष्ट्रातील प्रमुख ४० मंदिरांना वार्षिक १ सहस्र कोटी रुपयांचे दान !

सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये घोटाळे झालेले आहेत. हे रोखण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक ! 

जम्मू-काश्मीर पोलीस जामिनावर असलेल्या आतंकवाद्यांच्या पायावर जी.पी.एस्. यंत्र लावून लक्ष ठेवणार !

आतंकवाद्यांवर वेसण घालण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा कितीही वापर केला, तरी आतंकवादी त्याच्यावरही मात करून आतंकवादी कारवाया करतात, हे अनेक घटनांतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानासह आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर धोरण नेहमीच अवलंबणे आवश्यक आहे !