सनातनशी निगडित नियतकालिकांत आतापर्यंत केवळ साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीसंदर्भात लिखाण असणे

‘सनातन संस्था सोडून इतर बहुतेक आध्यात्मिक संस्थांच्या नियतकालिकांत त्यांच्या भक्तांना आलेल्या व्यावहारिक अनुभूती असतात, उदा. त्यांच्या अडचणी कशा दूर झाल्या. याउलट सनातन संस्थेच्या नियतकालिकांत आणि ग्रंथांत ‘साधकांनी आध्यात्मिक प्रगती किती केली ?…..

दिवाळीसह एरव्हीही मेणाच्या पणतीचा वापर टाळून तिळाच्या तेलात कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणतीचा वापर करणे श्रेयस्कर !

सर्वसामान्यतः नैसर्गिक घटकांत सत्त्वगुण प्रधान, तर अनैसर्गिक (कृत्रिम) घटकांत तमोगुण प्रधान असतो. ज्या घटकात जो गुण प्रधान असतो, तशी स्पंदने त्या घटकातून वातावरणात प्रक्षेपित होतात.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधना यांतील अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत.

हिंदु संस्कृतीचा दीप विश्वभरात उजळवणारा दीपोत्सव !

मॉरिशस येथे दिवाळी अगदी भारतासारखीच साजरी केली जाते. मॉरिशसचे लोकही असे मानतात की, नरकचतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता.

आजचा वाढदिवस : चि. शिवम महेश साळुंखे

आश्विन कृष्ण अष्टमी (५.११.२०२३) या दिवशी पनवेल येथील चि. शिवम महेश साळुंखे याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्सेवेतच खरा आनंद असल्याचे शिकवणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सर्वत्रच्या साधकांना भगवद्गीतेप्रमाणे ‘गुरुकृपायोग’ सांगून साधकांचा उद्धार केला आहे, तरीही ते सत्सेवेतील आनंद घेण्यासाठी साधकांच्या प्रत्येक अडीअडचणीत स्थूल, तसेच सूक्ष्म रूपात धावून येऊन साहाय्य करतात.

‘संयम ठेवून यशाची वाट पहाणे’ ही तपश्चर्याच आहे !

‘काही साधक काही वर्षे साधना करत असूनही अपेक्षित अशा आध्यात्मिक प्रगतीच्या स्वरूपात यशाची प्राप्ती होतांना त्यांना दिसत नाही. त्यामुळे काही वेळा ते निराश होतात किंवा ‘आता माझ्या साधनेने माझी प्रगती होऊ शकते’ असा त्यांचा आत्मविश्वासच न्यून व्हायला लागतो…..

ब्रह्मोत्सव सोहळ्याला जाण्यासाठी बसने प्रवास करतांना साधकांनी अनुभवलेला भावानंद आणि अनुभवलेली आध्यात्मिक स्तरावरची जवळीकता !

मुंबई, ठाणे आणि रायगड येथील साधकांनी अनुभवलेला ‘न भूतो न भविष्यति ।’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रम पाहून ‘इथेच रहावे आणि स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या सेवेत वाहून घ्यावे’, असे मला वाटत आहे. एवढा चांगला, सर्व सोयींनी युक्त, तसेच भक्तीमय आणि आध्यात्मिक आश्रम मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला.’

सांगली जिल्ह्यात विविध गावांत ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाला जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येत आहे.