प्रत्‍येक मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त होईपर्यंत लढा चालूच ठेवू ! – सुनील घनवट, समन्‍वयक, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

तुळजापूर येथील श्री भवानीदेवी मंदिरातील वस्‍त्रसंहिता (मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्‍या कपड्यांच्‍या संदर्भातील नियमावली) प्रकरणाच्‍या नंतर महाराष्‍ट्र राज्‍यात १३१ मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू करण्‍यात आली आहे आणि आता ही वस्‍त्रसंहिता सर्व मंदिरांमध्‍ये लागू करायची आहे.

कॉ. पानसरे हत्‍येच्‍या अन्‍वेषणासाठी न्‍यायालयाकडून ३ मासांची मुदतवाढ !

अन्‍य हत्‍यांच्‍या प्रकरणांशी जोडलेले असल्‍याचे कारण देत आतंकवादविरोधी पथकाने कॉ. गोविंद पानसरे यांच्‍या हत्‍येच्‍या अन्‍वेषणासाठी मुदत वाढवून देण्‍याची मागणी २८ जून या दिवशी मुंबई उच्‍च न्‍यायालयात केली.

सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्‍या पुण्‍यतिथीच्‍या निमित्ताने अभिवादन !

हिंदवी स्‍वराज्‍याचे सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्‍या ३१५ व्‍या पुण्‍यतिथीच्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या समाधीस्‍थळी त्‍यांना अभिवादन करण्‍यात आले.

(म्हणे) ‘देवतांवरील चित्रपट पॉप संस्कृतीच्या आधारे बनवायला हवे !’ – ‘आदिपुरुष’ चित्रपटातील अभिनेते सिद्धांत कार्निक

हिंदूंच्या देवतांना मानवीय अथवा ‘सुपरहिरो’सारख्या रज-तमात्मक पद्धतीने चित्रित करणे हे निषेधार्हच आहे ! कार्निक यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागून त्यांचे वक्तव्य मागे घ्यायला लावण्यासाठी धर्मप्रेमी हिंदूंनी त्यांना भाग पाडले पाहिजे !

केरळमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या शस्त्रक्रिया विभागात हिजाब घालून जाण्याची मुसलमान विद्यार्थिनींची मागणी

महाविद्यालयाने मागणी फेटाळत समितीची केली स्थापना !

राहुल गांधी यांना मणीपूरमधील हिंसाचारग्रस्त भागांत जाण्यापासून पोलिसांनी रोखले !

गांधी हे हिंसाचारग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आलेल्या चुराचांदपूर येथील आश्रयगृहांना भेट देण्यासाठी जात होते.

कल्याण येथे दुर्गाडी किल्ल्यावर शिवसैनिकांचे घंटानाद आंदोलन !

हिंदूबहुल देशात अल्पसंख्यांकांच्या सणाच्या दिवशी हिंदूंना देवीच्या दर्शन घेण्यावर बंदी घातली जाणे संतापजनक !

जेद्दा (सौदी अरेबिया) येथे अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासबाहेर गोळीबार !

मक्का पोलिसांनी म्हटले की, या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. 

विठ्ठला, समाजातील प्रत्येक घटकाला सुखी आणि समाधानी कर ! – मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठलचरणी साकडे

‘बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याच्यावरील अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे. राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत’, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले.

१ जुलैपासून अमरनाथ यात्रेस आरंभ !

यात्रेत तंबाखूवर बंदी !
अडीच किमीच्या प्रवासात शिरस्त्राण घालणे बंधनकारक !
यात्रेसाठी ३ लाखांहून अधिक यात्रेकरूंची नोंदणी !