महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन !

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे २ मे या दिवशी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

तिहार कारागृहात २ गटांच्या मारहाणीत कुख्यात गुंड ठार

कारागृहातील गुन्हेगारीही रोखू न शकणारे पोलीस समाजातील गुन्हेगारी काय रोखणार ?

कोयता गँगच्या दहशतीनंतर मुंढव्यातील (पुणे) केशवनगरमधील दुकाने बंद !

नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ?

ठाणे येथील ऐतिहासिक नागला बंदर गड खाणमालकांकडून नामशेष ! – पुरातत्व विभाग

यास उत्तरदायी असणार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा दिली पाहिजे !

‘द केरल स्टोरी’च्या प्रसारणावर बंदी घालणे अयोग्य ! – सर्वोच्च न्यायालय

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर त्वरित सुनावणी करणे योग्य होणार नाही. ‘चित्रपटाच्या प्रसारणाच्या आधीच त्याला आव्हान देणे अयोग्य आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मंदिराचा झेंडा फेकून इस्लामी झेंडा फडकावणार्‍या धर्मांध सरपंचास अटक

असे धर्मांध सरपंच गावाचा कारभार कसा हाकत असतील, याचा विचारच न केलेला बरा !

ठाणे येथील मामा-भांजे दर्ग्याच्या ठिकाणचे अतिक्रमण न हटवल्यास तेथे शंकराचे मंदिर उभारू !

लँड जिहादच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची चेतावणी
भारतीय वायूसेनेच्या तळाला धोका

वीजकपात करण्यासाठी पंजाबमधील सरकारी कार्यालये सकाळी ७.३० ते दुपारी २ या वेळेत चालू रहाणार !

सरकारची होणार ७० कोटी रुपयांची बचत !

पृथ्वीवरील कोणातीही जागा प्रदूषणापासून मुक्त नाही ! – संशोधन

सध्या वापरात असलेली ३ लाख ५० सहस्रांहून अधिक रसायने पर्यावरणाला प्रदूषित !

(म्हणे) ‘एकही ब्राह्मण भारतीय नाही, तर ते रशियाहून आले !’ – बिहारच्या राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार

राजदच्या नेत्याने ब्राह्मणद्वेषातून केलेले विधान ! अशी विधाने करून हिंदूंमध्ये फूट पाडू पहाणार्‍या राजकारण्यांना हिंदूंनी ते मिळतील तेथे जाब विचारावा !