
पुणे – मुंढव्यातील केशवनगर भागातील एका नागरिकावर टोळक्याने कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर १ मे या दिवशी या भागातील नागरिकांनी बंद पाळला. या भागात दहशत माजवणार्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? – संपादक)
१ मास उलटूनही गोतस्करांवर कारवाई नाहीच ! – अवधूत धुमाळ, मानद पशूकल्याण अधिकारी
मुसलमानाने केलेल्या प्राणघातक आक्रमणात दुसरा मुसलमान गंभीर घायाळ
पुणे येथील ‘विबग्योर स्कूल’मधील ख्रिस्ती कर्मचार्याकडून हिंदु विद्यार्थिनीच्या धर्मांतराचा प्रयत्न !
अपकीर्तीची धमकी देत १७ लाख रुपयांची खंडणी उकळली : धर्मांध महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद
खराडीतील भोंदू राधामोहन मिश्रासह ८ जण कह्यात !
मुंबईत विधी प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी घेतला लाभ !