१५ एप्रिलला रत्नागिरीत ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘हिंदू गर्जना मोर्चा’

हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, देवतांचे विडंबन आदी आघात सातत्याने होत आहेत. यांविषयी हिंदूंमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने १५ एप्रिल दिवशी हिंदू गर्जना मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.

‘कर्जत डी मार्ट’मध्ये गेलेल्या हिंदु ग्राहकाला कर्मचार्‍यांनी टिळा पुसायला लावला !

हिंदूबहुल भारतात हिंदूंवर अशी वेळ येते, हे संतापजनक !

सदानंद कदम यांना याचिका सुधारण्यास मिळाली अनुमती !

अनिल परब यांच्या मुरुड येथील ‘साई रिसॉर्ट’प्रकरणी व्यावसायिक भागीदार आणि सहकारी सदानंद कदम यांना ईडीने अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

हुतात्मा अजय ढगळे यांच्यावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार

सुभेदार अजय ढगळे हे देशसेवेत होते. २७ मार्च या दिवशी भारत-चीन सीमेवर तवांग परिसरात रस्त्याच्या कामाच्या ‘रेकी’साठी ढगळे गेले असतांना तेथे झालेल्या भूस्खलनात ते हुतात्मा झाले.

टि्वटरचे चिन्ह (लोगो) पालटले !

‘टि्वटर’ची धुरा संभाळणारे उद्योगपती इलॉन मस्क यांनी टि्वटरचे चिन्ह (लोगो) पालटले. त्यांनी निळ्या चिमणीच्या चित्राऐवजी आता कुत्र्याचे चित्र चिन्ह प्रसारित केले आहे.

(म्हणे) ‘भगवान श्रीरामाने मिरवणुकांमध्ये शस्त्रे नेण्यास सांगितले होते का ?’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

‘रमझानच्या काळात हिंदूंवर मशिदींमधून आक्रमण करण्यास धर्मांध मुसलमानांना कुणी सांगितले होते ?’, याचा शोध ममता बॅनर्जी का घेत नाहीत ?

(म्हणे) ‘मुसलमान तरुण स्वसंरक्षणार्थ बाँब बनवत होते !’ – आमदार महंमद नेहालुद्दीन, राष्ट्रीय जनता दल

हिंदूंनीही आता हेच करावे का ? अशा प्रकारचे विधान करून आमदार नेहालुद्दीन बाँब बनवण्याचे समर्थनच करत आहेत. अशा आमदारावर आणि त्याच्या पक्षावर बंदीच घातली पाहिजे !

हुगळी (बंगाल) येथे पुन्हा हिंसाचार !

तृणमूल काँग्रेसच्या बंगालमध्ये कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा ! केंद्र सरकारने आता तरी  हस्तक्षेप करून बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी !

शारदा पीठासाठी सुसज्ज मार्ग बनणार !

पाकव्याप्त काश्मीरमधील संसदेत हा प्रस्ताव संमत करण्यावर पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी आक्षेप घेतला आहे. ‘शारदा वाचवा समिती’चे प्रमुख रवींद्र पंडिता यांनी बासित यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

महाराष्ट्र सरकारकडून ‘विर्डी’ धरणाच्या कामाला पुन्हा प्रारंभ

गोवा सरकारने विर्डी धरणाचे काम त्वरित बंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या अनुज्ञप्तींविषयी अन्वेषण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.