तुर्कीयेमध्ये भारतीय श्वानपथकामुळे ६ वर्षांच्या मुलीचे प्राण वाचले !

या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या श्वानांचे कौतुक केले आहे. 

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालये येथे निवेदने !

स्वैराचाराचे समर्थन करून तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र म्हणजे व्हॅलेंटाईन डे !

मिनीनाथांच्या समाधी‎वरील मदरशाचे अतिक्रमण हटवा ! – धनंजय देसाई‎, अध्यक्ष, हिंदु राष्ट्र सेना

आतापर्यंत गड-दुर्ग यांवर अवैधपणे थडगी उभारणार्‍या धर्मांधांची कुदृष्टी आता मंदिरावरही पडत आहे. निद्रिस्त हिंदूंनी आतातरी जागृत होऊन धर्मांधांचे हे ‘भूमी जिहाद’चे षड्यंत्र मोडून काढावे !

तुर्कीयेमधील भूकंपामध्ये कोसळलेल्या इमारतींचे बांधकाम निकृष्ट !

भारतातही मोठ्या तीव्रतेचा भूकंप आला, तर निकृष्ट आणि कायदा धाब्यावर बसवून बांधलेल्या इमारती पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सरकारने आता यातून बोध घेत सर्वच इमारतींच्या बांधकामांची चौकशी करून कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत !

बिहारमधील मुसलमान तरुणाच्या घरातून ३ टाइम बाँब जप्त

जर अशा प्रकरणात हिंदूंना अटक करण्यात आली असती, तर ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती !

लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन् जिवंत आणि ठणठणीत असून लवकरच तो जगापुढे येईल ! – पाझा नेदुमारन, ‘वर्ल्ड कन्फेडरेशन ऑफ तमिळ’चे अध्यक्ष

लिबरेशन टायगर ऑफ तमिल इलम्’ अर्थात ‘लिट्टे’ या संघटनेचा प्रमुख प्रभाकरन् जिवंत आहे, असा दावा तमिळनाडूमधील काँग्रेसचे माजी नेते आणि ‘वर्ल्ड कन्फेडरेशन ऑफ तमिळ’चे अध्यक्ष पाझा नेदुमारन् यांनी केला आहे.

पाक सरकारकडून विजेवरील अनुदान रहित करण्याचा निर्णय

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटीशर्ती मान्य करण्यास नकार दिल्याने पाकला नाणेनिधीकडून कोणतेही कर्ज मिळू शकलेले नाही; मात्र आता पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या अटीशर्तींपैकी एक असणारी विजेसाठी देण्यात येणारे अनुदान रहित करण्याची अट पूर्ण केली आहे.

चार्‍यात विष मिसळून ४५ गोवंशियांची हत्या करणार्‍या ४ ख्रिस्त्यांना अटक !

गोवंशियांची अमानुष हत्या करणार्‍या अशांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक ! धर्मांध मुसलमानांपाठोपाठ ख्रिस्तीही गोवंशियांच्या मुळावर उठले आहेत, हे या उदाहरणावरून दिसून येते !

मौलाना अर्शद मदनी यांच्या विधानासाठी आम्ही १०० वेळा क्षमा मागतो ! – मौलाना महमूद मदनी

संमेलनामध्ये जे काही झाले, ते चांगले नाही झाले. आम्हाला खंत आणि दुःख आहे. आमचा विश्वास आहे की, आमच्या कोणत्याही गोष्टीमुळे कुणाच्या भावना दुखवू नयेत; मात्र जर दुखावल्या गेल्या असतील, तर आम्ही १०० वेळा क्षमा मागतो, असे विधान जमियत-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना (इस्लामचा अभ्यासक) महमूद मदनी यांनी केले.

हिंदु राष्ट्रासाठी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याकडून ७ दिवसांच्या यज्ञाला प्रारंभ

छतरपूर येथील गडा गावातील बागेश्वर धाम या तीर्थक्षेत्री पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी १३ फेब्रुवारीपासून भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी यज्ञ करण्यास प्रारंभ केला आहे. पुढील ७ दिवस हा यज्ञ करण्यात येणार आहे.