संभाजीनगर येथे भरधाव कार थेट दुकानात घुसल्याने दुकानदाराचा मृत्यू !
नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या एका दुकानात भरधाव चारचाकी घुसल्याने दुकानदार रोहित पवार यांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या एका दुकानात भरधाव चारचाकी घुसल्याने दुकानदार रोहित पवार यांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय विचारांती घेतलेला नाही. सकृतदर्शनी काही मूलभूत चुका झालेल्या आहेत’, हे ठाकरे गटाला सिद्ध करावे लागेल.
पतंजलि योगपीठ आणि श्रीदत्त पद्मनाभ पीठ यांच्यामध्ये अतूट असे नाते निर्माण झाले आहे. हिंदु धर्म, संस्कृती आणि सनातन धर्मातील विविध घटक यांना संघटित करण्याचे महान कार्य पद्मश्री प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज करत आहेत.
‘कुठे पतीबरोबर थोडा वाद झाला की, घटस्फोट घेणार्या हल्लीच्या पत्नी, तर कुठे पतीच्या निधनानंतर त्याच्याशी एकरूप झाल्याने जोहार करणार्या, म्हणजे देह अग्निसमर्पण करणार्या पद्मावती राणी आणि तिच्या सोबतच्या १६ सहस्र राजपूत स्त्रिया !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्रीसमर्थ संप्रदाया’चे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ निरुपणकार पू. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्यशासनाचा यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित झाला आहे. या पुरस्काराला जात्यंध संघटना संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. पू. अप्पासाहेब यांनी व्यसनमुक्तीसाठी आदिवासी भागांतही जाऊन मोठे कार्य केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे एका घराच्या दुसर्या माळ्याला शॉर्ट सर्किटमुळे मध्यरात्री १.३० वाजता आग लागली होती. चोपडा पालिकेचे दोन अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी पोचले; मात्र दोन्ही बंबांचे पाईप फाटलेले होते, व्हॉल्व्ह नादुरुस्त, कर्मचारी अप्रशिक्षित, कर्मचार्यांकडे संरक्षित उपकरणे नव्हती.
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध गायत्री मंदिराचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना एका खलिस्तानवाद्याने दूरभाष करून ‘मंदिरात महाशिवरात्र साजरी करायची असेल, तर पुजार्याला ५ वेळा ‘खलिस्तान झिंदाबाद’ म्हणण्यास सांगा’, अशी धमकी दिली.
‘हिवाळा संपला की, सूर्याच्या उष्णतेने शरिरातील कफ पातळ होऊ लागतो. त्यामुळे अग्नी (पचनशक्ती) मंद होतो. सध्याचा काळ हा असा आहे.
‘बिया पेरण्यापूर्वी त्यांवर बीजसंस्कार करणे आवश्यक असते. बीजसंस्कार करण्यासाठी बीजामृताचा उपयोग करतात. बीजसंस्कारांमुळे पुढील लाभ होतात.
न्यायालयातील सर्व नेमणुका किंवा पक्षप्रवेश हा टीकेचा विषय झाला नव्हता. पुरोगामी, विचारवंत, समाजवादी आदींनी व्हिक्टोरिया गौरी यांच्या नावाला विरोध केला; कारण त्या उजव्या विचारसरणीच्या असून भाजपशी संबंधित होत्या. त्यामुळे एवढा खटाटोप करून त्यांची मानहानी करण्यात आली.