‘दोषांचा प्रकोप’ हेच सर्व रोगांचे मूळ !

‘दोषांचा प्रकोप’ हेच सर्व रोगांचे मूळ !

‘दोष (वात, पित्त आणि कफ) आक्रमक होणे’ यालाच म्हणतात ‘प्रकोप’ ! ‘कोप’ म्हणजे ‘राग’. ‘प्र’ म्हणजे ‘प्रकर्षाने’, म्हणजे ‘विशेष करून’. त्रिदोष आपल्यावर विशेष करून रागावले, तर त्याला म्हणायचे ‘दोषांचा प्रकोप’. हेच सर्व रोगांचे मूळ असते.

शरीर दूषित करणारे (बिघडवणारे) ‘दोष’

शरीर दूषित करणारे (बिघडवणारे) ‘दोष’

‘आंब्यांच्या पेटीत एक कुजका आंबा असेल, तर तो इतर आंबे खराब करून टाकतो. आंब्यांच्या पेटीतील हा कुजका आंबा म्हणजे ‘दोष’ आहे; कारण हा स्वतः तर बिघडतोच; सोबत इतर आंब्यांनाही बिघडवतो.

वात, पित्त आणि कफ समजून घेणे का आवश्यक आहे ?

वात, पित्त आणि कफ समजून घेणे का आवश्यक आहे ?

‘शाळेत आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार शिकतो. एकदा का आपण हे मूलभूत प्रकार शिकलो की, मग आपल्याला व्यवहारातील कोणतीही गणिते करता येतात.

वात, पित्त आणि कफ म्हणजे काय नव्हे ?

वात, पित्त आणि कफ म्हणजे काय नव्हे ?

वात, पित्त आणि कफ हे संपूर्ण शरीर व्यापून राहणारे आणि शरिरातील प्रत्येक कणात असणारे घटक आहेत. त्यांचे स्वरूप पुष्कळ व्यापक आहे.

शीतलता आणि मनाला आल्हाद देणारा चंद्र

शीतलता आणि मनाला आल्हाद देणारा चंद्र

‘कोजागरी पौर्णिमेला मध्यरात्री चंद्र माथ्यावर असतांना गच्चीत बसून दूध पिणे मनाला किती आल्हादकारक असते’, याचा अनुभव काही जणांनी घेतला असेलच.

‘परिणमन’कर्ता (रूपांतर करणारा) सूर्य

‘परिणमन’कर्ता (रूपांतर करणारा) सूर्य

‘आपण लहानपणी शाळेत अन्न साखळी शिकलेलो आठवते का ? काय होते तिच्यामध्ये ? पृथ्वीवर ऊर्जा सूर्यापासून मिळते.

‘गतीमान’ भगवान वायु

‘गतीमान’ भगवान वायु

वारा (वायु) आहे, म्हणून तर जीवन शक्य आहे. ‘केवळ ५ मिनिटे आपण वायूविना राहूया’, असे म्हटले, तर ते शक्य होईल का ?

विरोधी गुणधर्माचे असूनही शरिरात गुण्यागोविंदाने राहणारे वात, पित्त आणि कफ

विरोधी गुणधर्माचे असूनही शरिरात गुण्यागोविंदाने राहणारे वात, पित्त आणि कफ

शरिरातील वात आणि कफ ‘शीत (थंड)’ गुणाचे, तर पित्त उष्ण (गरम) गुणाचे आहे. ‘एकमेकांच्या विरोधी गुणांचे हे वात, पित्त आणि कफ निरोगी शरिरात गुण्यागोविंदाने राहतात’, हीच तर भगवंताची लीला आहे.’

शरिराच्या कणाकणात सामावलेले वात, पित्त आणि कफ

शरिराच्या कणाकणात सामावलेले वात, पित्त आणि कफ

शरिरातील ‘वारा’ म्हणजे ‘वात’, ‘सूर्य’ म्हणजे ‘पित्त’ आणि ‘चंद्र’ म्हणजे ‘कफ’. हे वात, पित्त आणि कफ शरिरात ‘सर्वत्र’, म्हणजे प्रत्येक कणाकणात असतात. सर्व शरीरभर असणार्‍या वात, पित्त आणि कफ या तिघा जणांनाच संतुलित ठेवले, तर १०० वर्षे निरोगी रहाता येते.

पावलोपावली उपयोगी पडणारा आयुर्वेद !

पावलोपावली उपयोगी पडणारा आयुर्वेद !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या प्रेरणेने चालू झालेल्या या लेखमालिकेतून अगदी बाळबोध भाषेत सर्वांना समजेल, अशा सोप्या पद्धतीने आयुर्वेद आपल्यासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. प्रतिदिन या लेखांचा अभ्यास करा आणि ते आचरणात आणून साधनेसाठी उत्तम आरोग्य मिळवा !’