सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ८२

‘बिया पेरण्यापूर्वी त्यांवर बीजसंस्कार करणे आवश्यक असते. बीजसंस्कार करण्यासाठी बीजामृताचा उपयोग करतात. बीजसंस्कारांमुळे पुढील लाभ होतात.
१. बियांची उगवण्याची क्षमता वाढते.
२. बियांवरील हानीकारक रोगाणू मरतात किंवा निष्क्रीय होतात.
३. अकस्मात् पालटणारे तापमान किंवा ढगाळ हवामान यांमुळे होणार्या बुरशीजन्य रोगांपासून रोपाचे रक्षण होते.
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१०.२.२०२३)
बीजामृताविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मार्गिका (लिंक) पुढे दिली आहे.१. ‘बीजामृत कसे बनवावे ?’, हे समजून घेण्यासाठी मार्गिका : https://www.youtube.com/watch?v=SPw6aWC6Kqg २. ‘बीजसंस्कार कसे करावेत ?’, हे समजून घेण्यासाठी मार्गिका : https://www.youtube.com/watch?v=lRQlNBeSz2o |
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?