रसायनांच्या फवारण्यांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
रासायनिक फवारणी केलेली फळे, तसेच भाज्या कितीही धुतल्या, तरी त्या रसायनांचे विषारी परिणाम नष्ट होत नाहीत. त्यामुळे ‘स्वतः विषमुक्त अन्न पिकवणे’ किंवा ‘विषमुक्त शेती करणारे विश्वासू शेतकरी शोधून त्यांच्याकडून भाजीपाला विकत घेणे’, हेच पर्याय शिल्लक रहातात.