हरिद्वार (उत्तराखंड) येथील ७ मशिदींना ३५ सहस्र रुपयांचा दंड !

प्रत्येक वेळेला या मशिदींवरील भोंग्यांवर लक्ष ठेवत रहाण्यापेक्षा मशिदींवर भोंगे लावण्याचीच अनुमती रहित करण्याची आवश्यकता आहे !

मुंबईतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळावरून पिस्तुल आणि गोळ्या यांसह दोघांना अटक !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वांद्रे येथे सभा झाली. या वेळी पोलिसांनी सभास्थळावरून दोघाना अटक केली. त्यांच्याकडे प्राणघातक शस्त्रे पिस्तुलासह चार काडतुसेही सापडली आहेत.

ख्रिस्ती बनल्यास १५ सहस्र रुपये आणि ‘सुंदर मुली’शी विवाहाचे आमीष दाखवून हिंदूचे धर्मांतर !

सर्वेंद्र विक्रम सिंह यांनी तक्रारीत, ‘प्रलोभनांनंतर मी त्याला बळी पडलो. मी धर्मांतर केल्यास केवळ पैसेच नव्हे, तर मला अनेक भेटवस्तूही मिळणार असल्याचे पाद्य्राने सांगितले’, असे म्हटले आहे.

गावगुंडांचा नायनाट करू ! – नागपूरमधील रणरागिणींची पोलिसांना चेतावणी

‘पोलीस ठाण्याच्या इतक्या जवळ घडणारे गुन्हे न दिसणारे पालीस आंधळे आहेत का ? गावगुंडांवर कठोर कारवाई न करणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करा !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री सनातन धर्माविषयी बोलत असल्याने त्यांच्यावर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत ! – भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी चमत्कार सिद्ध करून दाखवावेत असे आव्हान शाम मानव यांनी त्यांना दिले आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

छत्तीसगडमध्ये १ सहस्र १०० ख्रिस्ती मूळ हिंदु धर्मात परतले !

भाजपचे नेते प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी गंगेच्या पाण्याने पाय धुवून सर्वांना हिंदु धर्मात परत आणले.

 चीनकडून भारताच्या विरोधात जलयुद्धाची सिद्धता !

चीनचे हे धोकादायक मनसुबे लक्षात घेऊन भारताने आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक !

संयुक्त राष्ट्रांच्या पदाधिकार्‍यांनी तालिबानच्या झेंड्यासह काढली छायाचित्रे

संयुक्त राष्ट्रांकडून क्षमायाचना

भारतीय कुस्तीपटूंचे देहलीतील आंदोलन मागे

भारतीय कुस्तीपटूंचे गेल्या ३ दिवसांपासून चालू असलेले जंतरमंतरवरील आंदोलन २० जानेवारीच्या मध्यरात्री मागे घेण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी ही घोषणा केली.

जम्मूमधील २ बाँबस्फोटांत ५ जण घायाळ !

कितीही आतंकवाद्यांना ठार मारले, तरी जम्मू-काश्मीरमधील अशा घटना थांबतांना दिसत नाहीत; त्याचे कारण म्हणजे या आतंकवादामागे असलेला पाकिस्तान आणि त्याची जिहादी मानसिकता ! या दोघांना नष्ट केल्यानंतरच काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट होईल !