पुणे शहरात चालू वर्षी अमली पदार्थांच्या विक्रीत वाढ !

सांस्कृतिक वारसा असणार्‍या पुण्यासारख्या शहरात अमली पदार्थांच्या विक्रीत वाढ होणे, हे संस्कृती नष्ट होत चालल्याचे द्योतक. तरुण पिढी उद्ध्वस्त होण्यापासून थांबवण्यासाठी अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

अब्दुल सत्तार यांच्या त्यागपत्राच्या मागणीवरून विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

नियमांना डावलून गायरानाची भूमी दिल्याप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, ही मागणी विरोधकांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात लावून धरली.

भाजपने लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करावा !

हिंदु धर्म आणि हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

संतांना धमक्या !

हिंदूंना धर्मशिक्षण मिळाल्यावर त्यांच्याकडून धर्माचरण करून घेतल्यास त्यांच्यातील धर्माभिमान वाढण्यास साहाय्य होईल. त्यांच्यात नैतिक संस्कार निर्माण होतील. याचा लाभ समाजाची सात्त्विकता आणि आध्यात्मिक बळ यांच्यात वाढ होऊन अन्य धर्मियांच्या आक्रमणांना तोंड देत ते परतवून लावता येईल.

गुरु गोविंदसिंह यांच्या मुलांचे बलीदान !

२१ ते २७ डिसेंबर या ७ दिवसांमध्ये गुरु गोविंदसिंह यांचे संपूर्ण कुटुंब हुतात्मा झाले होते. भारताच्या इतिहासात हा आठवडा ‘शोक सप्ताह’ आणि ‘शौर्य सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

धर्मांतरविरोधी कायदा कधी करणार ?

आमीष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या धर्मप्रचारकांना रायगडमधील अलीबाग तालुक्यातील कुसुंबळे आदिवासी पाड्यामधील युवकांनी पिटाळून लावले. ही घटना २५ डिसेंबरला नाताळच्या दिवशी घडली.

भारतीय सैन्याच्या अपूर्व पराक्रमाची विजयगाथा !

१६ डिसेंबर १९७१ या दिवशी पश्चिम पाकिस्तानशी झालेल्या युद्धात हिंदुस्थानने त्याचा दारुण पराभव केला आणि विजयदिन साजरा केला. या युद्धात शत्रूच्या ९३ सहस्र सैनिकांना आपण युद्धबंदी बनवले. त्याची ही विजयगाथा . . . !

पितृसेवा आणि आज्ञापालनाच्या व्रताचरणाचे रहस्य

पूर्वी सायंकाळच्या वेळी देवाजवळ दिवा लावून प्रार्थना म्हणून झाली की, घरातील लहान मुले सर्व वडिलधार्‍या मंडळींना खाली वाकून नमस्कार करत असत. प्रतिदिन वाकून नमस्कार करण्याचे संस्कार अगदी बालवयापासूनच आग्रहपूर्वक करावे लागतात.

मातीला स्पर्श करण्याचे महत्त्व

‘आपल्या शरिराचा भूमीशी येणारा संपर्क अनेक व्याधींपासून आपले रक्षण करू शकतो’, असा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे.