साधकांमध्ये साधनेचे गांभीर्य निर्माण करून त्यांना घडवण्याची तीव्र तळमळ असणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

पू. अश्विनीताई प्रत्येक साधकाच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी अन् आश्रमातील प्रत्येक साधकाची साधना व्यवस्थित चालू रहावी; म्हणून त्या पुष्कळ कष्ट घेतात.  

‘माऊली’ या अध्यात्मातील उच्च पदाकडे वाटचाल करणार्‍या सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार (वय ३३ वर्षे) !

सनातन संस्थेच्या गुरुकुलातील साधिकांनी पू. अश्विनीताईंना ‘आई’ म्हणणे आणि याचे परात्पर गुरु डॉक्टर अन् अन्य साधक यांना आश्चर्य वाटत असे.

‘इस्रो’ने प्रथमच केले खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण !

निर्धारित लक्ष्यानुसार हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे. ‘विक्रम एस्’ हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावरून देण्यात आले आहे.

शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन संमत !

शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी सध्या तळोजा कारागृहात बंदिस्त असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने जामीन संमत केला.

आतंकवाद पूर्णपणे संपवत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार

भारतातील जिहादी आतंकवाद हा पाकिस्तानने निर्माण केला आहे, जोपर्यंत भारत त्याला संपवत नाही, तोपर्यंत भारतातील जिहादी आतंकवाद आणि भारतातील पाकप्रेमींची जिहादी मानसिकता संपणार नाही, हेही तितकेच सत्य आहे !

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहादविरोधी कायदा हवा ! – सौ. चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्षा, भाजप महिला मोर्चा

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहादच्या विरोधात कायदा व्हायला हवा, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केली.

ब्रिटनमध्ये आर्थिक मंदी घोषित !

एकेकाळी संपूर्ण जगातील अनेक देशांवर राज्य करून त्यांची अतोनात लूटमार करणार्‍या ब्रिटनवर आलेली ही स्थिती पहाता ‘प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळे भोगावी लागतात’, हे लक्षात येते !

चंद्रग्रहणापासून घरात सतत आग लागत असल्याने उत्तराखंडमधील कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण

या घटनेविषयी तथाकथित विज्ञानवादी, बुद्धवादी, अंधश्रद्धा निमूर्लनवाले आदींना काय म्हणायचे आहे ?

संयुक्त राष्ट्रांनी पर्यावरण कराराच्या प्रारूपामध्ये भारताचा प्रस्ताव समाविष्ट केला नाही !

संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कराराच्या प्रारूपामध्ये भारताच्या प्रस्तावाला स्थान देण्यात आले नाही. सर्व जीवाश्म इंधने टप्प्याटप्प्याने अल्प करण्याविषयी भारताने या प्रस्तावात म्हटले होते.

हत्येनंतर आफताबने रात्रभर श्रद्धाच्या मृतदेहाशेजारी बसून गांजा ओढला !

क्रूरकर्मा आफताबच्या अमानवी कुकृत्यांविषयी मुसलमान, त्यांच्या संघटना, त्यांचे पक्ष, तसेच त्यांचे ओवैसी, अबू आझमी यांसारखे नेते एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !