परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी हेमंत कानस्कर (वय १५ वर्षे) हिला ईश्वराला सर्वस्व अर्पण करण्याचे लक्षात आलेले महत्त्व !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे, ‘‘साधनेत सेवा करून ‘तन’, मनोलय करून ‘मन’ आणि गुरुकार्यासाठी ‘धन’ हे गुरुचरणी अर्पण केल्याने ‘तन, मन आणि धन यांचा त्याग होतो.’’ एकदा माझ्या मनात ‘साधनेच्या दृष्टीने तन, मन आणि धन यांचा त्याग करणे का आवश्यक आहे ?’,