सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार विज्ञापनांची सेवा करणाऱ्या कर्नाटक राज्यातील साधकांना सेवेतील ध्येय पूर्ण होण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांनी कर्नाटक राज्यातील साधकांना ‘विज्ञापनांची सेवा चांगल्या प्रकारे कशी करू शकतो ?’, याविषयी मार्गदर्शन केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त साजऱ्या झालेल्या ‘रथोत्सवा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त साजऱ्या झालेल्या ‘रथोत्सवा’च्या वेळी सौ. अमृता देशपांडे यांना आलेल्या अनुभूती या लेखात दिल्या आहेत.

जर सत्य बोलणे बंडखोरी असेल, तर आम्हीही बंडखोर ! – भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना पाठिंबा दर्शवणारे विधान केले आहे.

भारतात ‘लघू कोरोना लाट’ येण्याची शक्यता ! – जागतिक आरोग्य संघटना

देशात ९ जून या दिवशी ७ सहस्रांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. असेही होऊ शकते की, प्रत्येक ४-६ मासांच्या अंतराने ‘लघू कोरोना लाट’ पहायला मिळू शकते.

(म्हणे) ‘पाकमध्ये नाही, तर भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले जातात !’

भारताने पाकमधील हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणाचा निषेध केल्यावर पाकच्या उलट्या बोंबा !

इस्लामिक देशांच्या भारतविरोधाला तोंड देण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

या अधिवेशनाला आतापर्यंत देशभरातील ५८ हून अधिक हिंदु संघटना, संप्रदाय, विद्यापिठे, अधिवक्ता संघटना, पत्रकार, उद्योजक आदींनी पाठिंबा दर्शवला आहे.

कॉन्व्हेंटमधील भ्रष्टाचाराची तक्रार करणार्‍या ननचा छळ आणि लैंगिक शोषण !

ख्रिस्तींना सभ्य आणि सुसंस्कृत समजणारे याकडे लक्ष देतील का ?

काश्मिरी हिंदूंसाठी महाराष्ट्रातील दारे कधीही उघडी ! – आदित्य ठाकरे

काश्मीर खोर्‍यात काश्मिरी हिंदू, तसेच अन्य हिंदू यांच्या ‘लक्ष्यित हत्या’ (टार्गेट किलिंग) केल्या जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी काश्मीर खोर्‍यात जाऊन पीडित हिंदु कुटुंबियांची भेट घेतली.

(म्हणे) ‘नूपुर शर्मा यांच्यासारख्यांचा शिरच्छेद करू !’  

डोडा (जम्मू) येथील मौलानाची धमकी
अशा प्रकारची विधाने करणार्‍यांच्या विरोधात भारत सरकार आणि इस्लामी देश का बोलत नाहीत ? 

राष्ट्रपती पदासाठी १८ जुलैला मतदान !

भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै या दिवशी संपत असून त्यांना दुसर्‍यांदा संधी दिली जाण्याची शक्यता नाही.