राजा मानवतेचा

आदर्श पराक्रमी पित्यासम माया गुणसंचय या मानवात एकत्र वसे ।
एकमेवाद्वितीय शिवराजा अल्प आयुष्यात अवघे मानव्य व्यापले ।।

आज छत्रपती संभाजी महाराज जयंती

पोर्तुगीज-मराठा संघर्ष अखेरपर्यंत चालूच ! ‘छत्रपती संभाजीराजे यांच्याशी चालू असलेल्या युद्धास अजून विराम पडलेला नाही. ते विजरेई कॉट द आल्व्होर यांच्या कारकीर्दीत चालू झाले होते.

पावसाळ्यामध्ये पशूधनास होणारे विविध आजार आणि त्यांवरील उपचार !

पशू-पक्ष्यांचे विविध वयोगट आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून वर्गीकृत गट यांनुसार होणाऱ्या आजारांची वर्गवारी येथे देत आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमंतकाला दोन वेळा स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला !

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमंतकाला दोन वेळा स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. गोव्यातील नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णाेद्धार महाराजांनी केला आणि तेथे संस्कृत भाषेत शिलालेख कोरला गेला.’

सर्वांवर निरपेक्ष प्रीती करणारे आणि गुरुकार्याची तीव्र तळमळ असणारे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव (वय ७० वर्षे) !

सद्गुरु नंदकुमार जाधव यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत

गुरुपौर्णिमेला ३२ दिवस शिल्लक

संन्याशांना ज्ञानयोगाने वैराग्य येते. काही जण वैराग्य पराकोटीला गेले की, संन्यास घेतात आणि घरदार सोडून फिरतात; मात्र हा संन्यास गुरूंनी दिला असेल, तरच घरदार सोडून गेल्याचा फायदा होतो.

मुलीला साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन साधनेत साहाय्य करणारे दुर्ग (छत्तीसगड) येथील श्री. हेमंत कानस्कर !

आज ज्येष्ठ शुक्ल द्वादशीला दुर्ग, छत्तीसगड येथील श्री. हेमंत कानस्कर यांचा ५५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची मुलगी कु. शर्वरी हेमंत कानस्कर हिला तिच्या वडिलांनी साधनेत केलेल्या साहाय्याविषयी पुढे दिले आहे.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर कु. सिद्धी विक्रम महामुनी (वय १३ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर मला नामजपाचे, तसेच वेळेचेही महत्त्व समजले. मी ध्यानमंदिरात नामजपाला बसल्यावर माझा नामजप चांगला होत होता; परंतु मी घरी नामजपाला बसल्यावर मला कंटाळा येतो किंवा झोप येते.

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभागी झाल्यामुळे भारतातील हिंदूंची कठीण परिस्थिती लक्षात येणे आणि साधना वाढवण्याची जाणीव होणे

या अधिवेशनात अनेक राज्यांतून आलेले हिंदु धर्माभिमानी स्वत:चे अनुभव कथन करत असतांना ‘भारतातील पुष्कळ राज्यांत हिंदूंची परिस्थिती कठीण आहे’, असे लक्षात आले.