
मुंबई – अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर ३ मे या दिवशी राज्यभरातील स्थानिक मंदिरांमध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. ‘ध्वनीक्षेपकाद्वारे ही आरती केली जाईल’, असेही ते म्हणाले. मनसेच्या या नवीन घोषणेमुळे आता पुढे काय परिस्थिती निर्माण होईल, अशी उत्सुकता सर्वांमध्ये आहे. सरकारही याविषयी काय भूमिका घेणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अक्षय्य तृतीयेला लाऊडस्पीकर लावून राज्यभरातील मंदिरामध्ये ‘महाआरती’ करणार-मनसे#MNS #rajthackeray #LoudSpeaker https://t.co/sg8eK3zjSV
— Pen News India (@PenNewsIndia) April 19, 2022
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका