केशरचनाकार जावेद हबीब केशरचना करण्यासाठी आलेल्या महिलेच्या डोक्यावर थुंकले !

भारतात ठिकठिकाणी धर्मांधांकडून तंदुरी रोटी करतांना त्यावर थुंकल्याचे प्रकार पुढे आले होते ! धर्मांधांची ही विकृत मनोवृत्ती लक्षात घेऊन त्याचा वैध मार्गाने विरोध झाला पाहिजे !

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत चूक राहिल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट !

पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये झालेल्या अक्षम्य चुकीविषयी केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे, तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘सनातन धर्म नष्ट झालाच पाहिजे !’  

देशात गेली ३ दशके जिहादी आतंकवादाने थैमान घातले आहे आणि जो जगालाही त्रासदायक ठरला आहे, तो नष्ट करण्याविषयी ब्रही न काढणारे काँग्रेसचे नेते सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करतात. यावरून त्यांच्यातील हिंदुद्वेष लक्षात येतो !

वक्फ बोर्डाला असलेल्या अधिकारांप्रमाणे मठ, मंदिरे आणि आश्रमांना अधिकार नाहीत !

भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचा भेदभाव करणारा कायदा असणे हिंदूंना अपेक्षित नाही. हिंदूंना न्यायालयात जाऊन अशी मागणी करावी लागू नये, तर केंद्र सरकारनेच हा कायदा रहित केला पाहिजे !

अन्नसुरक्षा अनुज्ञप्तीशिवाय (परवान्याशिवाय) खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय केल्यास दंड आणि कारावास होऊ शकतो ! – जगदीश मांजरेकर, सावंतवाडी व्यापारी संघ

आवाहन : शनिवार, ८ जानेवारी या दिवशी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात व्यापार्‍यांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरण करावे.

९ जानेवारीला ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे गोव्यात प्रकाशन

वीर सावरकर आणि त्यांचे कुटुंबीय यांचा हा त्याग अत्युच्य प्रतीचा आणि हिंदुत्वाला चैतन्य देणारा आहे. सावरकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन गोव्यात होणे, ही गोमंतकियांसाठी एक भाग्याची गोष्ट आहे !

गोव्यात दिवसभरात १ सहस्र २ कोरोनाबाधित : वाढत्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण

राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असताना राजकीय मेळा, सभा, कृषी मेळावे प्रचंड गर्दीत चालू आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवे नेते शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने माणसे जमवत आहेत.

शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या स्थानाचे रक्षण करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या पणजी येथील कार्यालयासमोर हिंदूचे धरणे

हिंदूंच्या देशात हिंदूंना अशी मागणी करावी लागणे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

असे असतांना देशाचे कधी भले होईल का ?

‘देशाचे काहीही होवो, मला पद मिळाले की झाले’, या वृत्तीचे राजकारणी असल्यावर देशाचे कधी भले होईल का ?’