हिंदूंना अधोगतीला नेणारा सर्वधर्मसमभाव !

‘हिंदु सोडून इतर धर्मांतील एकही जण ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणत नाही. ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणार्‍या हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे, तर न म्हणणार्‍या इतर धर्मांतील सर्वांची स्थिती हिंदूंपेक्षा पुष्कळ चांगली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेला धरून त्यागपत्र द्यावे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

विविध मंत्र्यांवर झालेल्या घोटाळ्यांचे आरोप आणि कारवाईचे प्रकरण

सरकारने दिवाळीसाठी सर्वसामान्य जनतेला रास्त दरात अत्यावश्यक साहित्य द्यावे ! – ग्राहक मंचची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शासनाने रास्त दराच्या दुकानातून मूलभूत आणि अत्यावश्यक साहित्य पुरवावे अन् सर्वसामान्यांची दिवाळी गोड करावी – ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कोकण विभाग, सिंधुदुर्ग

पुणे येथे अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍या २ धर्मांधांना अटक !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही त्याची कठोर कार्यवाही होत नसल्यामुळेच गोहत्या थांबत नाहीत !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी !

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशमुख यांना आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात अटक केली आहे. यासाठी त्यांची १२ घंट्यांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती.

महाराष्ट्रात वसुबारसेनिमित्त ठिकठिकाणी झालेल्या गोपूजनाच्या कार्यक्रमात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग !

दीपावलीच्या काळातील ‘वसुबारस’ या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी गोवत्सपूजन करण्यात आले. गोपूजनाचा वृत्तांत येथे देत आहोत.

धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत प्रशासनाला देण्यात आले.

व्यवस्थेच्या आधारे धाक निर्माण करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी प्रणाम करतो ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दोषी कोणत्याही पक्षाचा असला, तरी त्याला शिक्षा मिळते. या कारवाईनंतर सर्वसामान्य माणूस सुखी होईल. देशमुख यांच्या अटकेच्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक जीवन हादरले आहे

आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कह्यात !

मालमत्ता गैरमार्गाने कमावली नसल्याचे ९० दिवसांत सिद्ध करावे लागणार !

वेलतूर (नागपूर) येथे पोलिसांनी देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री केली जाणारी ३ दुकाने बंद केली !

राष्ट्रीय वारकरी परिषदेने दिलेल्या निवेदनाचा परिणाम !