ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्याप्रकरणी पुणे येथे ५ जणांवर गुन्हा नोंद, दोघांना अटक !

आत्महत्येविषयी एक चलचित्रफित राजू साप्ते यांनी स्वत: आत्महत्या करण्यापूर्वी यू ट्यूब या सामाजिक माध्यमाद्वारे प्रसारित केली आहे.

शिवाजीराव भोसले बँकेचे पुणे येथील ३ शाखा व्यवस्थापक कह्यात !

वर्ष २००७ मध्ये कर्ज मंजुरी देतांना अनियमितता झाली असून या तिघांनीही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कर्ज मंजूर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना कह्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली.

पुणे येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात पैशासाठी रुग्णाचा मृतदेह अडवला, सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याने देयक माफ केले !

रुग्णाच्या नातेवाइकांनी २ लाख ५० सहस्र रुपये जमा केले होते.

इतर मागावर्गीय समाजाच्या आरक्षणावरून विधानसभा अध्यक्षांच्या दालनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की !

इतर मागावर्गीय समाजाच्या (‘ओबीसी’च्या) आरक्षणावरून विधानसभा अध्यक्षांच्या दालनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की झाली.

चीनकडून चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग अफगाणिस्तानपर्यंत नेण्याचा प्रयत्न

या आर्थिक महामार्गाच्या नावाखाली चीन अफगाणिस्तानलाही गिळंकृत करणार, हेच खरे ! अशा चीनपासून भारताने सावध रहाणे आवश्यक !

शहरी नक्षलवादी स्टेन स्वामी यांचे निधन

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात रांचीमधून अटक केलेले ८३ वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांचे ५ जुलै या दिवशी दुपारी निधन झाले.

विरोधकांचे सदस्य अल्प करण्यासाठीच भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

काही मंत्री सभागृह चालू नये, यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी सिद्ध करत आहेत. तालिका सभापतींना कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही, तसेच त्या वेळी मी तिथे उपस्थित नव्हतो. विरोधकांनी काहीही केले, तरी त्यांना आम्ही पुरून उरलो आहोत आणि त्यांचा बुरखा आम्ही फाडणार आहोत.

‘हिंदू’ असल्याचे सांगून मुसलमान व्यक्तीकडून विधवा हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण

अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

आसाममधील मुसलमानांच्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी ८ गट स्थापन करून उपाय मागवणार !

समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा हेच यावरील मुख्य उपाय आहेत. ते करण्यासाठी आसाम सरकारने केंद्रशासनाला सांगावे, असेच हिंदूंना वाटते !

श्रीलंकेमध्ये चीनचे सैनिक काम करत असल्याने स्थानिक नागरिकांकडून विरोध !

श्रीलंकेच्या नागरिकांनी चीनच्या विरोधात संघटित होऊन त्याला हाकलून लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अन्यथा चीनने श्रीलंकेला गिळंकृत केल्यास आश्‍चर्य वाटू नये !