भाजपचे समाधान अवताडे ३ सहस्र ५०३ मतांनी विजयी !
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने येथील विधानसभेची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे घेतलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव करत भाजपचे समाधान अवताडे ३ सहस्र ५०३ मतांनी विजयी झाले.