कोरोनाच्या चाचणीच्या बनावट अहवालाच्या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंद

१४ आणि १५ ऑक्टोबर २०२० या दोन दिवसांत जिल्हा रुग्णालयात कोरोनाची चाचणी केल्याचे ५ जणांनी सांगितले; परंतु जिल्हा रुग्णालयातील नोंदवहीमध्ये संशयितांनी चाचणी केल्याची नोंद नाही.

वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षांत २ सहस्र रुपयांच्या नोटा छापल्या जाणार नाहीत ! – रिझर्व्ह बँकेची घोषणा

वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षात २ सहस्र रुपयांच्या नवीन नोटा छापल्या जाणार नाहीत, अशी घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे. मागील वर्षीदेखील रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नवीन नोटा छापल्या नव्हत्या.

पाकच्या राज्यघटनेत धार्मिक अल्पसंख्यांकांचा उल्लेख ‘मुसलमानेतर’ असा करा ! – पाकिस्तानमधील एका हिंदु खासदाराची मागणी

असे केल्याने जिहादी वृत्तीच्या पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार कदापि थांबणार नाहीत. यासाठी आता भारत सरकारनेच पुढाकार घेऊन तेथील हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारले पाहिजे !

सातारा जिल्ह्याला कोरोनाचा विळखा

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी २८ मे या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सातारा जिल्हा दौरा केला. या वेळी त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाला चांगलेच फटकारले.

जीवघेणी आक्रमणे केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा पोलिसांच्या कह्यात !

अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी तानाजी पवार यांना अटक केली होती. गोळीबार झाल्यानंतर काही घंट्यांतच पवार याने बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडेसह २१ जणांविरुद्ध जीवघेणे आक्रमण केल्याप्रकरणी तक्रार दिली.

शिष्यवृत्तीमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांना ८०, तर ख्रिस्ती विद्यार्थ्यांना २० टक्केच आरक्षणाचा केरळ सरकारचा आदेश केरळ उच्च न्यायालयाकडून रहित !

आरक्षणातही धर्माच्या आधारे भेदभाव करणारे केरळमधील साम्यवादी सरकार म्हणे साम्यवाद आणणार ! साम्यवाद्यांचा साम्यवाद किती ढोंगी आणि धर्मांध आहे, हेच यातून स्पष्ट होते ! असे साम्यवादी लोक हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे ज्ञान पाजळत असतात, हे लक्षात घ्या !

ज्यांना काही ‘मान’ नाही, असे लोक माझ्याविरुद्ध ‘मानहानी’चा दावा प्रविष्ट करत आहेत ! – योगऋषी रामदेवबाबा

ज्यांना काही ‘मान’ नाही, असे लोक माझ्याविरुद्ध १ सहस्र कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा प्रविष्ट करत आहेत, अशा शब्दांत योगऋषी रामदेवबाबा यांनी भारतीय वैद्यकीय संस्थेने (‘आयएम्ए’ने) त्यांच्याविरुद्ध प्रविष्ट केलेल्या १ सहस्र कोटी रुपयांच्या मानहानीच्या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली.

महिला पोलीस कर्मचार्‍याला पोलीस ठाण्यातील रायफल चोरीच्या प्रकरणी अटक

असे ‘चोरटे’ पोलीस समाजात होणार्‍या चोर्‍या काय रोखणार ?

अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे मोठा विषाणू निर्माण झाल्याने ६० टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू !

देशात कोरोनामुळे आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ‘इन्फेक्शन अँड ड्रग रेसिस्टंस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधानामध्ये या मृत्यूंचे कारण देण्यात आले आहे.

पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी समन्वय ठेवून साधनसामग्री सज्ज ठेवावी ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

आरोग्य विभागाने आवश्यक त्या औषधसाठ्यांसह ‘पॉवर बॅकअप’ ठेवावा, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली.