वरिष्ठ अधिकारी नोकराप्रमाणे वागणूक देत असल्याने पोलिसाचे त्यागपत्र !
वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडून कनिष्ठ पोलिसांना घरगड्याप्रमाणे वागणूक दिल्याचे प्रकार सर्रास घडतात.
वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडून कनिष्ठ पोलिसांना घरगड्याप्रमाणे वागणूक दिल्याचे प्रकार सर्रास घडतात.
पूर्वी बंगालमध्ये माकपवाले हिंसाचार करते होते, नक्षलवादी हिंसाचार करत होते, तर गेल्या १० वर्षांपासून तृणमूल काँग्रेसवाले करत आहेत. अशा राज्यात राष्ट्रपती राजवटच आवश्यक आहे !
या स्पर्धेला अनुमती देणार्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे आणि या स्पर्धेसाठीचा पैसा गरीब कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी वापरला पाहिजे, अशीच जनतेची मागणी आहे !
न्यायालयाने ‘येथे लोकांचे प्राण पणाला लागले असून हे भावनिक सूत्रच आहे’, असे सांगितले. देहलीतील कोरोना परिस्थितीच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणीच्या वेळी न्यायालयाने कठोर शब्दांत संताप व्यक्त केला.
‘भारतात अशी स्थितीही येईल’, असे कुणाला वाटले नव्हते; मात्र आपत्काळ येणार आहे, असे द्रष्टे, संत आदी सांगत होते, तेच अशा घटनांतून दिसत आहे !
एकीकडे चीन भारताला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी साहाय्य करणार असल्याचे सांगतो, तर दुसरीकडे भारतात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंविषयी खिल्ली उडवतो, हे लक्षात घ्या !
कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिका मिळत नसल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची होत आहे परवड !
‘चर्चा हिंदु राष्ट्राची ! या विशेष परिसंवादांतर्गत ‘कोरोना संसर्गाच्या काळातही लाखो हिंदूंचे धर्मांतर : का आणि कसे ?’ या विषयावर चर्चासत्र
ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी दत्तात्रय सावंत यांचा सत्कार केला. ‘कोरोनाचे संकट संपेपर्यंत जनसेवेचे हे कार्य चालू ठेवणार आहे’, असे दत्तात्रय सावंत यांनी सांगितले.
मुंबईमध्ये ७५ टक्के लसीकरण झाले, तर १ जूनपर्यंत कोरोनामुळे होणार्या मृत्यूचा दर आटोक्यात येण्याची शक्यता आहे, असा अभ्यास टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी नोंदवला आहे.