महिलांनो, सक्षम होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

‘सध्या प्रतिदिन १४ मिनिटाला एका स्त्रीवर बलात्कार होतो. धर्माचरण,  धर्माभिमान यांचा अभाव आणि पाश्‍चिमात्त्यांचा प्रभाव महिला आणि मुली यांवर झाला आहे. हिंदु स्त्रियांना घट्ट, तोकडे कपडे घालणे, केस मोकळे सोडणे म्हणजे ‘आम्ही आधुनिक आहोत’, असे वाटते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तूर्तास अटक नाही !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे; मात्र तूर्तास त्यांना अटक करण्यात येणार नाही, असे आश्‍वासन राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या निकालावर केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण रहित केले. केंद्र सरकारने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली आहे. राज्य सरकारने अशी याचिका प्रविष्ट केलेली नाही.

नगर येथे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना आधुनिक वैद्यांकडून मारहाण

समाजात कोरोना महामारीने हाहा:कार झालेला असतांना सामंजस्याने न वागता अशाप्रकारे एकमेकांना मारहाण करण्याने समाजात अराजकच पसरेल !

‘शार्ली हेब्दो’ने हिंदूंची क्षमा मागावी !

फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकाने त्याच्या अंकामध्ये प्रसिद्ध केलेल्या चित्राच्या खाली, ‘३ कोटी ३० लाख देवता; मात्र एकही ऑक्सिजनचे उत्पादन करण्यास सक्षम नाही,’ असे लिहून हिंदूंच्या देवतांचा अवमान केला आहे.

भिंगार (जिल्हा नगर) येथे भग्नावस्थेत पडलेल्या मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करणारे हिंदु राष्ट्र सेनेचे सतीश (नाना) मोरे !

श्री. नाना मोरे म्हणाले, ‘‘नगर येथील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या समोरही देवतांच्या मूर्ती आणि प्रतिमा जळलेल्या अवस्थेत होत्या. त्या पाहून डोळ्यात पाणी आले. हिंदूंनी आपल्या देवतांविषयी संवेदनशील राहून आपल्याच हातून होणारे आपल्या देवतांचे विडंबन थांबवावे.

संहिता बनवतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ती सूक्ष्मातून सांगितल्याची दोन साधकांना आलेली अनुभूती

सनातनचे प्रत्येक कार्य देव कसे करतो, याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे !

जागतिक आतंकवादाचे आव्हान आणि भारत !

‘चीन हा भारताचा क्रमांक एकचा शत्रू असून दुसर्‍या क्रमांकाचा शत्रू पाकिस्तान आहे. अफगाणिस्तान हे आतंकवादाचे माहेरघर आहे. त्यामुळे तेथूनही काही आतंकवादी भारतात प्रवेश करतात.

तलवारी, पिस्तुले यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त

जिल्ह्यातील खामगाव येथील पोलिसांनी पुन्हा एकदा राबवलेल्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’मुळे २ अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात आलेे.