छत्रपती संभाजीनगर येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा आणि ठिय्या आंदोलन !
धर्मांध अशी धमकी देतात यावरून महाराष्ट्रात पाकिस्तानप्रमाणे स्थिती झाल्याचे चित्र आहे ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात धर्मांधांचे असे धाडस होणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
धर्मांध अशी धमकी देतात यावरून महाराष्ट्रात पाकिस्तानप्रमाणे स्थिती झाल्याचे चित्र आहे ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात धर्मांधांचे असे धाडस होणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
अहिल्यानगर येथील महंत रामगिरी महाराज यांचे छायाचित्र आणि त्याखाली ‘सर तन से जुदा’ असे लिखाण असलेला भ्रमणभाषचा ‘स्टेटस’ ठेवणार्या पालघर येथील धर्मांध डॉ. महंमद साद याला पोलिसांनी अटक केली आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसची राजवट असल्याने अशांविरुद्ध कारवाई होईल, अशी अपेक्षा करता येत नाही. यासाठी आता हिंदूंनीच संघटित झाले पाहिजे !
म्हणे, राणी कर्णावती संकटात होती, तेव्हा तिने मोगल बादशाह हुमायू याला एक धागा पाठवला. ‘मी संकटात आहे, कृपया मला तुमच्या बहिणीप्रमाणे समजून साहाय्य करा’ असा संदेश पाठवला. तेव्हापासून रक्षाबंधन सुरु झाले !
पायलट बाबा नावाने प्रसिद्ध असलेले महायोगी कपिल अद्वैत सामनाथ गिरी यांनी २० ऑगस्ट २०२४ या दिवशी देहत्याग केला. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. मुंबईतील धीरूभाई कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते.
डावे आणि जिहादी यांना सध्याची मानवी व्यवस्था नष्ट करून नवनिर्मिती करायची आहे. आजपर्यंत ते कोणतीही नवनिर्मिती करू शकले नाहीत. त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेने केवळ अराजक आणि विध्वंसच केला आहे. साम्यवाद्यांचा यापुढील संघर्ष हा सांस्कृतिक आधारावर आहे.
बागलकोट नवनगर सेक्टर क्रमांक ४ मधील भाजी बाजारातील दुकान उघडण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद विकोपाला गेल्यानंतर मौलानाला मारहाण केल्याच्या प्रकरणी २ युवकांना अटक करण्यात आली. कार्तिक, प्रीतम, आणि नागराज यांनी आक्रमण केल्याचा आरोप आहे.
कृष्णागिरी येथे एका खासगी शाळेत खोट्या ‘नॅशनल कॅडेट कॉर्प्स’ (एन्.सी.सी.) शिबिरात एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून किमान १२ इतर मुलींना लैंगिक शोषण सहन करावे लागले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आता अशा प्रकारे आवाहन करणारा बांगलादेश नंतर भारताच्या विरोधात कारवाया चालू करील, यात शंका नाही !
कोलकाता येथील आर्.जी. कर रुग्णालयामध्ये ३१ वर्षीय महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेच्या विरोधात कोलकात्यात सातत्याने आंदोलने चालू आहेत. २१ ऑगस्टला येथील स्वास्थ्य भवनाजवळ आजपर्यंतचा सर्वांत मोठा मोर्चा काढण्यात आला.